देशातील 64 कोटी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला असून हा विश्वविक्रम झाला असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपला दक्षिण भारतात काही जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मध्य प्रदेशातील राजगडमध्ये रविवारी रात्री वऱ्हाडी मंडळींना घेऊन चाललेला ट्रॅक्टर अचानक उलटला. यामध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला.
कसभा निवडणुक (Lok Sabha Elections) संपताच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला आता मोठा भुर्दंड बसणार आहे.
माजी कर्णधार भुतिया याने वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढविली आहे. परंतु त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
अरुणाचल प्रदेश विधानसभा (Arunachal Pradesh) निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपने 46 जागा जिंकल्या आहेत.