Seema Haider : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने मोठा निर्णय घेत देशात असणाऱ्या
Godhra massacre hearing : २००२ च्या गोध्रा हत्याकांडातील (Godhra massacre) दोषी आणि गुजरात सरकारच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) ६ आणि ७ मे रोजी सुनावणी करणार आहे. न्यायमूर्ती जे.के. माहेश्वरी (Justice J.K. Maheshwari) आणि न्यायमूर्ती राजेश बिंदल (Rajesh Bindal) यांच्या खंडपीठाने गुरुवारी ही माहिती दिली. पाकिस्तान घाबरला! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी खंडपीठाने सांगितले की […]
Pahalgam Attack : पाकिस्तानमधील भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर पाकिस्तान सोडण्याचे आदेश भारत सरकारने नागरिकांना दिले आहे.
Visas to Pak nationals revoked from April 27, medical visas only till April 29 : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध मोठी कारवाई करण्यास सुरूवात केली असून, याचाच एक भाग म्हणून आता पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. तसेच पाकिस्तानी नागरिकांना पुढील ३ दिवसांत भारत सोडण्याचे आदेश देत या नागरिकांचे व्हिजा केवळ […]
Indus River Water Treaty : पहलगाम हल्ल्याला (Pahalgam attack) प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने सिंधू नदी पाणी करार थांबवला.
भारत आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती पाकिस्तानी राज्यकर्त्यांना सतावत आहे.