- Letsupp »
- life style
लाईफस्टाईल
-
Train: भारतातील ‘या’ रेल्वे ७० स्टेशन्स अन् १३ राज्यांतून मारतात फेरफटका
Longest Train Journey: भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. देशातील प्रत्येक राज्य, शहर जोडण्यासाठी रेल्वे सेवा आहे. भारतात दररोज १३ हजारांहून अधिक ट्रेन धावतात. दररोज सुमारे 8 कोटी लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वे सेवेमध्ये एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दी यासह अनेक गाड्यांचा समावेश आहे. कमी वेळेत लांबचे अंतर कापण्यासाठी रेल्वे सेवा हा उत्तम पर्याय […]
-
Forest Guard Recruitment 2023: वन विभागात हजारो पदांसाठी जागा, अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करा
Forest Guard Recruitment 2023 : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र वनविभागाकडून हजारो पदांची भरती जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट mahaforest.gov.in ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्याची तारीख संपत आल्यामुळे उमेदवारांकडे जास्त वेळ नाही. या भरतीसाठी इच्छुक उमेदवार 30 जून 2023 पर्यंत अर्ज […]
-
Yoga Tips : ‘हेडॅक’ कमी करायचाय? मग, मदत घ्या ‘या’ खास योगासनांची
Yoga Tips : शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड देण्यासाठी योग (Yoga) हा सर्वात प्रभावी उपाय आहे. योगा केल्याने तणाव, नैराश्य यासारख्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. मुलांवर अभ्यासाचे दडपण असते, अशा वेळी मानसिक अवस्था आणि स्मरणशक्ती नीट ठेवण्यासाठी मुलांना योगाभ्यासाची सवय लावायला हवी. याशिवाय प्रौढ आणि वृद्धांच्या मानसिक आरोग्यासाठीही योग फायदेशीर आहे. मानसिक आरोग्य मजबूत […]
-
Beauty Tips : चाळीशी नंतरही तरुण दिसण्यासाठी फॉलो करा काही खास टिप्स
वय कितीही वाढलं तरीही उतरत्या वयात आपण सुंदर दिसावं असं प्रत्येकालाच वाटतं. प्रत्येकाच्या आयुष्यात एक अशी वेळ येते जेव्हा त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्या जास्त भेडसावतात. वयानुसार मासिक पाळी बंद झाल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम हा त्यांच्या त्वचेवर होतो. महिलांच्या त्वचेवर मुरुम आणि इतर अनेक समस्या […]
-
जास्त पाणी पिताय? जरा थांबा, जाणून घ्या काय होतात दुष्परिणाम
शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला नेहमीच डॉक्टरांकडून जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात ही गरज जास्त असते, कारण उष्णतेमुळे आपल्या शरीरात असणारे पाणी हे घामाच्या स्वरूपाने बाहेर पडते. डॉक्टरांच्या मते प्रौढ व्यक्तींनी दररोज 3 ते 4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. त्यामुळे हायड्रेशन होण्यापासून मदत होते आणि आपल्या अवयवांचे कार्य सुद्धा सुरळीत चालते. पाणी कमी […]
-
भावी तलाठ्यांसाठी खुशखबर! नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध, कोणत्या जिल्ह्यात किती जागा?
तलाठी भरतीची तयारी करणाऱ्या उमदेवारांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात एकूण 4 हजार 644 तलाठी (गट क) पदांच्या भरतीची जाहिरात राज्य सरकारच्या महसूल विभागाने प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, तलाठी पदासाठी राज्यातल्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात कोणते करार केले? मोदी-बायडेन यांच्या मैत्रीचा […]










