- Letsupp »
- loksabha election
लोकसभेचा रणसंग्राम
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
निवडणुकीत सुमार कामगिरीमुळेच फडणवीचांचे राजीनाम्याचे नाटक; कॉंग्रेसचे टीकास्त्र
राज्यातील भाजपची कामगिरी अत्यंत सुमार झालीये, याची जाणीव फडणवीसांना झाली असून ते आता केंद्रीय नेतृत्वाकडून कारवाई होण्यापूर्वीच राजीनामा देण्याचे नाटक करत आहेत, अशी टीका लोंढे यांनी केली.
-
‘All Eyes on Rafah’ नंतर ‘All Eyes on Nitish’ सोशल मीडियावर होत आहे ट्रेंड, ‘हे’ आहे कारण
All Eyes on Nitish : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशात आता संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलेली आहे. एनडीएला बहुमत मिळाला
-
Eknath Shinde : ‘पराभव ही सामुहिक जबाबदारी, एका निवडणुकीने सर्वकाही संपत नाही…’
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) प्रतिक्रिया दिली.
-
मराठवाड्यात गोपीनाथ मुंडेंच्या गडाला सुरुंग! पंकजा मुंडेंचा पराभव, काय आहेत कारणं?
बीड जिल्ह्यात मोठी संघर्षाची निवडणूक झाली. येथे ओबीसी विरूद्ध मराठा असा थेट संघर्ष येथे झाला. त्यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
-
राज्यातील घडामोडींना वेग…महायुती फुटीच्या उंबरठ्यावर
Maharashtra Politics : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर होताच आता राज्यातील राजकीय घडामोडींना
-
‘पिपाणी’ने राज्यात घेतली 4 लाख मते : साताऱ्यात शिंदेंना फटका… लंके, मोहिते, सोनवणे वाचले…
पिपाणी या चिन्हाचा शरद पवार गटाच्या चार उमेदवारांचे मते कमी केले आहेत. त्यामुळे मताधिक्य कमी झाले आहेत. तर साताऱ्यात पराभव झालाय.










