Shinde Government : मुंबई : महाराष्ट्र सरकारने भाजपचे माजी खासदार आणि आणि पंजाबचे विद्यमान राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (Banwarilal Purohit) यांच्या मुलाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला जमिनीच्या शुल्कापोटी आकारण्यात येणारे 13.58 कोटी रुपये माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही तर हे 13.58 कोटी माफ करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नियम बदलण्यात आले आहेत. महसूल आणि अर्थ विभागाने […]
Bacchu Kadu On Sachin Tendulkar : भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)यांनी ऑनलाईन गेमिंगच्या (Online gaming)जाहिराती करणं बंद करावं, अन्यथा भारतरत्न माघारी देऊन जाहिराती कराव्या अशी आक्रमक भूमिका माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी केली आहे. सचिन तेंडुलकरांनी कोणतीतरी एक भूमिका घ्यावी अन्यथा आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करु, असा थेट इशाराच आमदार बच्चू कडू […]
Jalgaon crime : जळगाव येथील प्रसिद्ध व्यसायिकांवर पुण्यात तब्बल 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांचा आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये प्रमोद भाईचंद रायसोनी, प्रशांत मणिलाल संघवी व संदेश मिश्रीलाल चोपडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत प्रदीप पोपटलाल कर्नावट (चिंचवड) या व्यावसायिकाने आरोपी विरोधात दाखल केली आहे. पोलिसांनी […]
MLA Santosh Bangar : सतत चर्चेत असणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली. रविवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची हिंगोलीत जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर टीका केली. त्यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर निशाणा साधला. नाग समजून दूध पाजलं, मात्र आता उलटून डसायला लागला, असं वक्तव्य […]
Nitesh Rane Criticized Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषदेत मोठा दावा केला. ‘अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी देशभरातून रामभक्त जातील. त्यावेळी एखाद दुसऱ्या रेल्वेवर दगडफेक केली जाईल. पुलवामाप्रमाणे धर्मांधतेचा आगडोंब तर उसळणार नाही ना अशी भीती वाटतेय. जर पुलवामा घडवला जाऊ शकतो. गोध्रा घडवलं गेलं असं म्हटलं जात […]
Jayant Patil : राज्य सरकारकडून सध्या राज्यात कोट्यावधी रुपये खर्च करून शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर दुसरीकडे पाऊस लांबल्याने विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. याच मुद्द्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात व्यस्त असलेल्या सरकारला […]