ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ओडिसा येथील बालासोर अपघातावरुन केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या अपघाताचे प्रायश्चित्त कोण घेणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी ज्यावेळी घटनास्थळावर गेले तेव्हा तिथे देखील मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या, असे म्हणत त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडले. हे अपघाताचे […]
दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. “आम्ही दिल्लीत येत राहतो. विकास प्रकल्प असोत, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाचा प्रश्न असोत, कोकणातील पाणी प्रश्न असोत आणि शेतकर्यांचे हाल असोत, राज्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे,” असं शिंदे यांनी भेटीला […]
तालुक्यात वादळी वाऱ्याने अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाले आहेत. वारा इतका जोराचा होता की, बडेवाडी शिवारातील हायवेवरील टोलनाक्याचे छत रस्त्यावर कोसळले आहे. सुमारे तासभर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद पडली होती. तासानंतर वाहतूक मोकळी करून देण्यात आली. अनेक शेतकऱ्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडाल्याने लोक बेघर झाले आहेत. येळी, खरवंडी, रांजणी,पाथर्डी, कोरडगाव, फुंदेटाकळी भागात घरे व आंब्यांचे मोठे […]
शिर्डी शहराच्या विकासासाठी आपण कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या शहराचा विकास अधिक वेगाने आपल्याला करायचा आहे. यासाठी शिर्डी सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून यासाठी राज्य सरकारने 52 कोटी रुपयांच्या निधी देणार आहे. शिर्डी सुशोभीकरणाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
आपल्या देशात शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे. दर्जेदार शिक्षणाची सर्वांना संधी मिळणं हे महत्त्वाचे आहे. पण आज तथाकथित गुणवत्तेच्या नावाखाली गरीब, दलित, आदिवासी, मुस्लिम यांचा शिक्षणातील प्रवाह रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे, गुणवत्ता ही दांभिक कल्पना आहे असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी चेअरमन पद्मश्री डॉ.सुखदेव थोरात (दिल्ली) यांनी केले. ते अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र […]
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथे काजवा महोत्सवाला गेलेले 500 पर्यटक ‘सांधण व्हॅली’ म्हणजे सांधण दरीत अडकले होते परंतु वेळीच मदत मिळाल्याने सर्व पर्यटक सुखरूप बाहेर काढले आहे. काल झालेल्या पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हे सर्व पर्यटक या दारी अडकल्याचे सांगण्यात येत आहे. भंडारा येथील ही दरी जग प्रसिद्ध आहे येथे रोज हजारो पर्यटक येथ असतात. सध्या भंडाऱ्यामध्ये […]