Amruta Fadnavis Threat Case : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना खंडणी आणि लाच मागत धमकी दिल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. 793 पानांचे ही चार्जशीट असून यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) याच्यावरील आरोप मागे घेण्यासाठी अनीक्षा जयसिंघानी (Aniksha Jaisinghani) […]
Ajit Pawar : अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) 9 जूनला अहमदनगरमधील (Ahmednagar) केडगांव येथे होणारा रौप्य मोहत्सवी वर्धापन दिनचा कार्यक्रम आणि सभा रद्द करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. हवामान खातं आणि वेधशाळेच्या अंदाजानुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाला […]
Bharat Gogawale on Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. 19 जूननंतर किंवा त्याआधी विस्तार होईल असे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अनेक नेत्यांना मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी तर आपले मंत्रिपद कन्फर्म असल्याचे थेट जाहीर करून टाकले […]
CM Eknath Shinde at Sawantwadi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सावंतवाडी दौऱ्यावर होते. शासन आपल्या दारी या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सावंतवाडीतून बोलत होते. यावेळी त्यांनी कोकणाच्या विकासासाठी महत्वाच्या घोषणा केल्या. MMRDA च्या धर्तीवर कोकण विकास प्राधिकरण स्थापन करणार असे ते म्हणाले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आदी नेते […]
Majhi Vasundhara Abhiyan : माझी वसुंधरा (Majhi Vasundhara) अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंच तत्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धे अंतर्गत 3 ते 10 लक्ष लोकसंख्येच्या गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरामध्ये अहमदनगर महानगरपालिकेचा (Ahmednagar Municipal Corporation) राज्यात दुसरा क्रमांक आला असून 6 कोटींचे […]
Maharashtra Cabinet Expansion : राज्यामध्ये शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळ विस्ताराची कायम चर्चा सुरु आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री हेच फक्त काम करत होते. यानंतर 17 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. परंतू राज्याचा कारभार चालविण्यासाठी एवढेसे मंत्रीमंडळ पुरेसे नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. त्यातही सध्याच्या मंत्रीमंडळामध्ये एकही महिला […]