Prithviraj Chavan : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबाबत केंद्र सरकारन सुडाच्या भावनेने कारवाई केली आहे. याबाबत मुख्यत चर्चा करत केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाचा ठराव मांडणार आहे, असे सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. तसेच आगामी काळात प्रदेश काँग्रेस कशा पद्धतीने काम करणार आहे. याविषयीची चर्चा ठाणे येथील आज होणाऱ्या बैठकीत […]
भारत राष्ट्र समिती ही शेतकऱ्यांची पार्टी आहे, ते शेतकऱ्यांसाठी चांगले काम करत आहेत. म्हणून आम्ही या पक्षात प्रवेश केला आहे. आता यापुढे भारत राष्ट्र समिती आता देशभरात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करणार आहे. अशी माहिती माजी हरिभाऊ राठोड यांनी आज पुण्यात दिली. पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हरिभाऊ राठोड यांनी काही दिवसापूर्वीच भारत […]
Satej Patil’s criticism on Mahadik : राजाराम सहकारी साखर कारखाना (Rajaram Sakhar Karkhana) निवडणुकीत राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या अवैध ठरलेल्या 29 उमेदवारांनी प्रादेशिक सहसंचालक आपली दाखल केले होते. मात्र त्यांनीही दाखल केलेले अपील नामंजूर केले आहे. यानिर्णयावरून राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिकांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत आमचे […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जितेंद्र आव्हाड हे एका पत्रकारावर भडकले आहेत. तुम्ही कोंबड्या झुंजवण्याचे काम बंद करा, असे म्हणत आव्हाडांनी त्या पत्रकाराला सुनावले आहे. माहिती घेऊन बोलत जा, असेही त्यांनी या पत्रकाराला सांगितले आहे. जितेंद्र आव्हाडांनी एक ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे व आपली बाजू त्यांनी ट्विटरवर मांडली आहे. आज मातोश्रीवर भेटायचं […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत. प्रगत तंत्रज्ञानाच्या युगातही दस्त नोंदणीसाठी वेळ लागत असून दस्त नोंदणी कार्यालयाच्या कार्यपद्धतीत मोठी सुधारणा आवश्यक असल्याचं नांदगावकर म्हणाले आहेत. “श्रीरामाने प्रामाणिकपणे सत्याचा मार्ग अवलंबला, संधीसाधू, पाठीत खंजीर खुपसणारे… ” अयोध्यावारीवरून सिब्बल यांचा शिंदेंना टोला तसेच दस्त नोंदणीद्वारे राज्याला खूप मोठ्या प्रमाणात महसूल […]
MP Pritam Munden called the farmer and comforted him : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यासह विदर्भात अनेक ठिकाणी गारपीट झाली. त्यामुळं शेती पीकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं बळीराज हताश झाला आहे. काल बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं बीड […]