अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे. यावर्षी महाराष्ट्राचा […]
राज्यात शिवसेनेत फूट पडल्यापासून ५० खोके ही घोषणा राज्यभर गाजली. गेल्या काही महिन्यापासून रोज कुठे तरी हे तुम्हाला ऐकायला मिळत. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत गेलेल्या अनेक आमदारांना डिवचण्यासाठी विरोधी पक्षाकडून याचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. याच वाक्यावरून अनेक ठिकाणी मोठे वाद झालेलेही पाहायला मिळाले. आता पुन्हा या वाक्यावरून मोठे वाद निर्माण होण्याची […]
Maharashtra Politics : देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे विधानसभा निवडणुका होतात. पण, 2024 साली लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता आहे. या संदर्भात महाराष्ट्र भाजपने पक्ष नेतृत्वाला एक प्रस्ताव सादर केला आहे. यावरून आता राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक एप्रिल-मे 2024 मध्ये होतील. राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबर 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. पण, राज्यातील सत्तातरानंतर […]
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गेल्या काही महिन्यांपासून वरळी मतदार संघात येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. माझं तुम्हाला चॅलेंज आहे, असं म्हणणाऱ्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांचेच आता टेन्शन वाढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, आता वरळी मतदार संघात आदित्य ठाकरे यांच्यासमोर तीन पक्षांचे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे भाजप, दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे आव्हान […]
प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) : राज्याचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवनेशन सुरु आहे. त्यानिमित्ताने सभागृहात अनेकवेळा सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आल्याचे पहायला मिळते आहे. एखाद्या मुद्यावरुन सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ पहायला मिळतो. पण आज मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार व निरंजन डावखरे यांच्यात सभागृहामध्ये हास्यविनोद झाल्याचे पहायला मिळाले आहे. आज विधीमंडळाचं […]
मुंबई : अध्यात्मिकदृष्ट्या देशात अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या आणि अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या (Shirdi Sai Sansthan) 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे तसेच वेतनातील फरक त्वरित द्यावा, अशी मागणी काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधानसभेत केली आहे. थोरात पुढे म्हणाले की, शिर्डी साई संस्थान मधील सुमारे 598 कंत्राटी […]