धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार दिली होती. त्यामध्ये त्यांना दिलासा मिळाला आहे.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे की नाही ? यावर विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जरांगेंनी केली
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे हत्यार उपसलेल्या मनोज जरांगेंनी 13 ऑगस्टपर्यंत उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे.
जुन महिन्याच्या १७ व्या पंतप्रधान सन्मान निधीचा हफ्ता बऱ्याच शेतकऱ्यांचा जमा झाला नाही. दरम्यान, त्यामध्ये ऑनलाईल फसवणूक होत आहे.