काराग्रह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्मांतर करण्यासाठी कैद्यांवर दबावतंत्राचा वापर करत होते. इतकंच नाही तर त्यांना बेदम मारहाण देखील करत होते.
तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिने एका मुलीला जन्म दिला. तरीदेखील सागरने तिच्याशी कोणताही संपर्क साधला नाही.
याप्रकरणी, मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीवरुन तलवाडा पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वंजारी समाजाला 'एसटी'मधून आरक्षण मिळावं, याकसाठी पाथर्डी-शेवगावमधील वंजारी समाजाचे युवक काही दिवसांपासून उपोषण करत आहेत.
सध्या पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका होताना दिसत आहे. त्यांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विकला अशी तक्रा दिली आहे.
रिपब्लिकन ऐक्यासाठी आम्ही पॉझिटिव्ह आहेत, प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय ऐक्य होणार नाही अस आठवले म्हणाले.