राज्य सरकारने काल लगेच याबाबतचा जीआर काढला होता. पण राज्य सरकारच्या या निर्णयावर ओबीसी नेते नाराज झाले आहेत.
मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे प्रमाणपत्र मिळाले आणि या प्रमाणपत्रांती पडताळणी झाली तर ते ओबीसीमध्येच येणार का?
मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या या शिष्टाईचे श्रेय त्यांनी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले आहेत
मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण सोडलं आहे. आता ते उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाले.
मनोज जरांगे पाटलांनी सरकारने दिलेला जीआर स्वीकारला आहे. यावेळी अभ्यासकांनी काही दुरुस्त्या सांगितल्या आहेत.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर आंदोलना बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे. राज्य सरकारने त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. (Jarange) उपसमितीच्या वतीने करण्यात आलेल्या शिफारशी या योग्य असल्याची खात्री अभ्यासकांनी दिली आहे. आता त्याचा जीआर काढल्यानंतर एका तासात मुंबई रिकामी करतो असं मनोज जरांगे […]