राज्यात चर्चिल्या गेलेल्या जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात मोठी (Jalna News) बातमी समोर आली आहे.
राज्यभरात आणि मुख्यत: मुंबईत जोरदार पाऊस आहे. नागरिकांसह जनावर जमीन मोठ नुसकान झालं आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस बोलले.
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला असून येथील बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मोठ माणवी, शेती असं नुकसान झालं आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात एक महिला आणि एक लहान मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत.
नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाने मदत सुरू केली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
पावसाने राज्यात मागील काही दिवसांपासून पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलाय.