संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ 13 एप्रिलला अहिल्यानगर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
चंद्रपूर आणि लातुरात काल जोरदार पाऊस झाला. आता विदर्भातील अनेक जिल्ह्यांत गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही. कोणाचंही चुकीचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं अजित
आत्ताच्या परिस्थितीत असते तर काय परिस्थिती असती या प्रश्नावर बोलताना पंकजा यांनी त्यांची कुणाशी तुलना करण योग्य नाही
जास्तीत जास्त किंवा त्याहून जास्त म्हटलं तर नऊ ते दहा महिन्यांत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल.
गिऱ्हे हे गावातील राम मंदिरात अमरण उपोषणाला बसले होते. त्यांनी पाणीही घेणार नाही असा निश्चय केला होता. मात्र, तब्येत साथ देईल