अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे आता उमेदवारांचं चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात अनेक काही ठिकाणी उमेदवारी अर्ज मागे घेतले जात आहेत.
ही घटना ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२५ दरम्यान घडली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी डाॅ. व्यंकट कठीराम राठोड यांनी तक्रार दिली.
कटाचा मुख्य सूत्रधार हे धनंजय मुंडेच असल्याचं म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांना सरकार वाचवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय.
जुन्या तारखेचे ४० प्रकरणे आणखी केले जातील असे उल्लेख असणाऱ्या ध्वनीफिती जिल्हाधिकाऱ्यांना तपासणीत आढळून आल्या आहेत.
वाळूज येथील सात महिला भाविक सिहोर येथे प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आल्यावर हे झालं.
परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी परीक्षा विभागाचे संचालक डॉ. बाबासाहेब डोळे यांना एसएफआय द्वारा निवेदन देण्यात आले.