ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना जालन्यातील निलमनगर भागात घडलीयं. घटनेमुळे जालन्यात तणावाचं वातावरण आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. यावरून लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 150 कोटी रुपये निधी वितरित केला आहे.
बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही, अशी मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या मोर्चातून केलीयं.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा कडू यांनी दिला आहे.