मराठी आणि उर्दू माध्यमांच्या वीस शाळा बंद केल्या आहेत. या शाळांचे इतर शाळांमध्ये विलिनीकरण करण्यात आलं आहे.
मिळालेल्या जिल्ह्यात माहितीनुसार, जलजीवन मिशनमध्ये गुत्तेदारांना प्रचंड पोसल्याचा आरोप सर्व स्तरातून होत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पोस्टमार्टम करून त्यांनी मृत व्यक्तीचे प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ ला अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली.
बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जितिन रहमान यांनी अनुपालन चौकशीनंतर 14 शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश दिले
या हल्ल्याची गंभीरता इतकी होती की सुरवसे यांच्या अंगावर ठिकठिकाणी वळ उमटले असून शरीर काळं-निळं पडलेलं स्पष्ट दिसत आहे.