छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. येथे किरकोळ वादातून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे...
बीडमध्यील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते शिवराज बांगर यांनी गुन्हेगारीवर भाष्य करत त्यांनी पंकजा मुंडे यांच्यावरही भाष्य केलं आहे.
माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे नेते विनायक राऊत यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा पाठवला आहे.
सरकारी वकील विनायक चंदेल यांनी न्यायालय परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान, याप्रकरणात दोन दिवसानंतर गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि हवेत गोळीबार करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने हे प्रकरण समोर आले. ३५५ विभागीय शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.
गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती.