राज्य सरकारच्या वतीने तातडीने मदत सुरू केली. आम्ही तातडीने 2 हजार कोटी रूपये रिलीज केलेत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
पवना नदीच्या पुररेषेतील अहवाल आणि नकाशे महापालिकेच्या बांधकाम विभागातून रहस्यमयरीत्या गायब झाले आहेत.
लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेल्या पवन करवर यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरातील पूरग्रस्तांना पाहणीदरम्यान दिलायं.
येत्या 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.