'आपली बाजू कितीही खरी असली तरी आपल्यावर अन्याय होतो. त्यावेळी आपण काहीही करू शकत नाही' असं सुप्रिया सुळे म्हणतात.
चंद्रहार पाटील शिंदे गटात. ते म्हणाले, 'माझा कुठल्याही पक्षाबाबत किंवा नेत्याबाबत काहीही आक्षेप नाही. माझा आक्षेप आहे.
राज्यातील शेतकरी पेरणी करण्याचा विचार करत असतील तर त्यांनी काही दिवस थांबावे असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
एका पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी जे अकलेचे तारे तोडले त्याला माझे हे उत्तर आहे.
पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली
मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, ते कोणत्याही पीओपी मूर्तीचे