आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव-खामगाव महामार्गावर तिहेरी अपघात झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
जालन्यात13 वर्षीय बालकाचा मोबाईल पाण्यात टाकून खराब केल्याने बालकाने महिलेच्या डोक्यात दगड घालून संपवल्याची घटना घडलीयं.
Banner War Between Shiv Sena and MNS over April Fools Day : कल्याण डोंबिवलीत एप्रिल फुलवरून राजकीय वाद पेटला आहे. मनसेने (MNS) सत्ताधाऱ्यांना झोंबणारे बॅनर्स लावले आहेत. तर याला शिंदेंच्या शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. कल्याण डोंबिवलीमध्ये नेहमीच शिवसेना विरूद्ध भाजप (BJP) अन् शिवसेना (Shiv Sena) विरूद्ध मनसे असं शीतयुद्ध पाहायला मिळतंय. आता सुद्धा एप्रिल […]
Suresh Dhas यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि तृप्ती देसाई या दोघींनाही उत्तर दिलं आहे.
वक्फ बोर्ड ही मुस्लिम समाजाने दान केलेली मालमत्ता असून तुमच्या पप्पाची जहागीर नाही, असं रोखठोक भाष्य एमआयएमचे नेते इम्तियाज जलील केलंय.