आंदोलनकर्ता अजित पवारांना कांद्याच्या प्रश्नावर बोला असे म्हणत होता. परंतु, अजितदादांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करत भाषण सुरुच ठेवले.
आता फक्त आश्वासन नाही तर कायद्याने मार्ग काढावा लागेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या मागण्यांवर बोलले.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी आलेले अनेक आंदोलक भिजू नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे धावले होते.
मनोज जरांगे पाटील यांची मागणी सध्यातरी कायद्याला धरून आहे असे मत बापट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
सरकार जरांगेंसाठी रेड कार्पेट अंथरत असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला. त्यात प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर जरांगेंर जहरी टीका केली.
या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे.