Shiv Rajyabhishek Sohala 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रायगडावर मोठ्या उत्साहात सोहळा साजरा करण्यात आला. ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. त्या घटनेला तिथीनुसार आज ३५० वर्षं पूर्ण झाली. यानिमित्ताने रायगडावर मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जात आहे. या […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या मर्यादामुळे काहींना अद्याप गडावर […]
छत्रपती शिवाजी महाराजांचा आज रायगडावर साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज नेते देखील रायगडावर दाखल झालेले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे […]
२०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी अवघे एक वर्ष राहिले आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आपली एकजूट करण्याचे काम करत आहे. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पटना येथील निवासस्थानी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याचे कळते आहे. परंतू विरोधकांचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार याबाबत कायम प्रश्न उपस्थित केले जातात. पंतप्रधान […]
350 Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज साडेतीनशे वा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा होत आहे. स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी हिंदवी साम्राज्याची शपथ घेतली होती. आज त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने राज्यभर मोठा जल्लोष पाहायला मिळतो आहे. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने रायगडावर शिवभक्त मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहेत. जागेच्या […]
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज दुपारी एक वाजता दहावीच्या बोर्डाचा निकाल लागणार आहे. विद्यार्थ्यांसह पालकही या निकालाची वाट बघत आहेत. २ मार्च ते २५ मार्च या तारखांदरम्यान दहावीची परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी एकुण १५ लाख ७७ हजार विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना ‘www.mahresult.nic.in’ या वेबसाईटवर आपला रिजल्ट पाहता येणार आहे. राज्यात पाच […]