Chhagan Bhujbal on Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ नका. त्यांना वेगळे आरक्षण द्या, अभी भूमिका भुजबळांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेवर जरागेंनी तीव्र संताप व्यक्त केला. भुजबळांनी […]
Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपची ‘बी टीम’ असा आरोप करणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला (Congress-NCP) इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आम्हाला भाजपची ‘बी टीम’ म्हणत असेल तर मी तोंड उघडेल तेव्हा तुम्ही कुठेही राहणार नाही.’ आंबेडकर हे पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. […]
Nitesh Rane : नितेश राणे (Nitesh Rane ) यांनी मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्यानंतर आता आदित्य ठाकरेंच्या ( Aaditya Thackery ) मविआच्या काळातील लंडन दौऱ्यावरही इशारा दिला आहे. यावेळी त्यांना ठाकरे कुटुंब आणि राऊतांवरही निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी कोविड घोटाळ्यासह ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या मविआच्या […]
Solapur Crime: सोलापूर शहरातुन एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. सोलापूर शहरातील डीजे ऑपरेटर यांचा विजापूर येथे तुंबळ मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना घडली. (Solapur Police) प्रमोद अंबादास शेराल वय वर्ष 32 राहणार भवानी पेठ सोलापूर असे मृत्युमुखी पडलेल्या डीजे ऑपरेटर युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद हा दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी इंडी तालुका पासून […]
बुलढाणा : राज्यात दिवसेंदिवस अपघातांचे (accident) प्रमाण वाढत आहे. आताही बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव-मलकापूर (Khamgaon-Malkapur accident) दरम्यान वडनेर गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रकने महामार्गाच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला झोपलेले सर्व लोक मजूर होते. जखमी मजुरांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात […]
Crop Insurance Updated : राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस झाला. मात्र, तरीही मराठवाडा, विदर्भात पावसाअभावी खरीप पिकांचे मोठं नुकसान झाले. त्यामुळं पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांना विम्याच्या (Crop Insurance) रकमेच्या 25 टक्के भरपाई मिळणार होती. मात्र, शासनाने एक रुपया पीकविमा अंतर्गत विमा कंपनीला (insurance company) अद्याप 1,551 कोटी रुपये दिलेले नव्हते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई […]