मुंबई : राहुल गांधींनी केलेलं वक्तव्य हे केवळ बदनामी कारक नाही तर एका ओबीसी समाजाला हिणवन, उपरोधिक बोलणं, त्यासमाजाची टिंगल करणार हे वक्तव्य होत. म्हणून त्या समाजातील लोक कोर्टात गेले त्यांनी न्याय मागितला आणि कोर्टाने त्यांना न्याय देतं आरोपी राहुल गांधी यांना दोषी मानत दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सर्व घटनात्मक, दंडात्मक, संविधानात्मक, प्रक्रिया पूर्णकरत […]
मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांनी जसे भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवले तसेच आपल्या सुमधुर स्वरांनी रासिंकांच्या मनावर आशा भोसले यांनीही राज्य केले आहे. लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आशा भोसले देखील शतकात एकाच निर्माण होतात, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गेटवे […]
अहमदनगर : देशातील सर्व यंत्रणांचा दुरुपयोग सुरू आहे. लोकशाही संपुष्टात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना देश विरोधी लोकांना मान्य नाही. षडयंत्र रचून काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा कुटील डाव राबविला गेला आहे. देशात अघोषित आणीबाणी आजपासून सुरू झाली आहे. याविरुद्ध स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढण्यासाठी आता देशीवासियांनी सज्ज व्हावे, असे आवाहन […]
मुंबई: रिथ्विक प्रोजेक्ट्स प्रा. लि. व महाराष्ट्र शासन यांच्यात आज 8160 कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील आवंडी, लतागाव या ठिकाणी हा प्रकल्प होणार असून त्याद्वारे सुमारे पाच हजार जणांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. यावेळी उद्योग विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, विकास […]
सांगली : पहिली महिला महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा सांगलीच्या (sangli) प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) हिने जिंकली आहे. तिने कल्याणच्या वैष्णवी पाटीलला काही मिनिटांमध्येच चितपट करत पहिली महाराष्ट्र केसरी ठरली आहे. पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार सांगलीत रंगला. हिली महिला महाराष्ट्र केसरीची गदा कोण पटकविणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. महाराष्ट्र राज्य […]
मुंबई : ज्या वाक्यासाठी राहुल गांधींना शिक्षा झाली आहे ते वाक्य एवढ्या मोठ्या प्रमाणातली शिक्षा देण्यासाठी योग्य होत का? असा प्रश्न वकील असीम सरोदे यांनी केला आहे. ते आज लेट्सअप प्रतिनिधींशी बोलत होते. ते पुढे म्हणाले ज्या दोन मोदींनी हि कम्प्लेंट केली आहे खरंच त्यांची अब्रुनुकसानी झाली आहे का? खरंच त्यांचे नुकसान झाले आहे का? […]