- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘ही दोस्ती तुटायची नाही…’; विखे – जगताप पुन्हा एकत्र
Sujay Vikhe And Sangram Jagtap : सत्ताधारी आणि विरोधक हे राज्यात असो वा केंद्रात एकमेकांवर नेहमीच टीका टिप्पणी करत असतात. तसेच एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप हे करत असतात. असे असले तरी मात्र नगर जिल्ह्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळते आहे. नगरमधील भाजपचे खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) हे […]
-
CM Shinde : अडीच वर्षांचे सरकार विकासातील स्पीडब्रेकर; आता विकासाचा बॅकलॉक भरून काढू
Eknath Shinde : अकरा महिन्यापूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. ११ महिन्यात जे निर्णय घेतले, ते निर्णय जनतेच्या हिताचेच घेतले. शासन आपल्या दारी ही योजना सुरू झाल्यावर अनेकांचा या योजनेला विरोध झाला. ही केवळ जाहिरात बाजी आहे, अशी टीका व्हायची. मात्र, सरकारी काम अन् सहा महिने थांब हे आपल्या सरकारनं मोडून काढलं. अडीच वर्षांचे सरकार विकासातील […]
-
‘फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी अन् खोटेनाटे दावे’; थोरातांचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात
Balasaheb Thorat criticized Shinde-Fadnavis Govt : कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू, असा विश्वास माजी महसूलमंत्री बाळासाहेब […]
-
काँग्रेसचं ‘टार्गेट’ सांगत पटोलेंनी कार्यकर्त्यांना दिलं ‘टॉनिक’; मित्रपक्षांनाही दिला इशारा
Nana Patole : छत्तीसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आल्या. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा (BJP) पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय […]
-
अंधारेंनी स्वतःला सिद्ध केलं; कायदेंनी फक्त आमदारकी भोगली : खासदार जाधवांचा हल्लाबोल
सुषमा अंधारे यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. अंधारे यांना पक्षात प्रवेश घेतल्यानंतर ज्या पद्धतीने त्या भारतीय जनता पक्षावर आणि सरकारवर तुटून पडल्या, ज्यापद्धतीने त्यांनी सगळी मांडणी केली. उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. तेवढी तत्परता मनिषा कायंदे यांना दाखविता आली नाही. 6 वर्षांची आमदारकी निश्चित भोगली. पण त्या आमदारकीच्या काळामध्ये स्वतःचा परफॉर्म जेवढे दाखवायला […]
-
Sanjay Raut : ‘वॅग्नर’सारखाच शिंदे गट भाडोत्री, एक दिवस भाजपलाच.. राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Raut criticized Eknath Shinde : रशियाचे हुकुमशाह व्लादिमीर पुतीन यांनी आपल्या स्वार्थासाठी वॅग्नरचे सैन्य भाडोत्री ठेवले होते. पण, तेच सैन्य आज त्यांच्यावर उलटले आहे. आपल्या महाराष्ट्रातही भाडोत्री सैन्याचेच राज्य आहे. भाजपने (BJP) सत्तेसाठी भाडोत्री शिंदे गट पाळला असून कधी ना कधी हा गट त्यांच्यावरच उलटल्याशिवाय राहणार नाही, असा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) […]









