- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
गोमांस तस्करीचा संशय; नाशिकमध्ये जमावाकडून तरुणाची हत्या
Nashik Crime News : नाशिकमध्ये गोमांस तस्करीच्या संशयावरुन एका मुस्लिम तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री गोमांसाच्या तस्करीच्या संशयावरुन काही जणांच्या जमावाने एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. अफान अन्सारी (रा. कुर्ला पूर्व)असं मृत तरुणाचं नाव आहे. तर त्याचा दुसरा सहकारी मारहाणीमध्ये गंभीर जखमी […]
-
अजित पवारांचा निर्णय कोण घेणार? शरद पवारांचे सूचक विधान
NCP Leader Ajit Pawar and Supriya sule : मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच विरोधी पक्ष नेतेपद सोडून पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमकी त्यांना काय जबाबदारी मिळणार याबाबतची उत्सुकता आहे. दरम्यान, हा निर्णय आता राष्ट्रवादीचे नवीन कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या सुप्रिया सुळेंच्या कोर्टात असल्याची […]
-
भागानगरे हत्याकांड! तिसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Ahmednagar Murder Case Update : अवैध धंद्याची पोलिसांना माहिती देत असल्याच्या कारणावरुन अहमदनगर (Ahmednagar)शहरातील बालिकाश्रम रोडवरील ओंकार भागानगरे या तरुणाचा तलवारीने खून करण्यात आला. या हत्याकांड्यानंतर आरोपी पसार झाले होते. दरम्यान या हत्याकांडातील दोन आरोपी हैदराबादला (hyderabad)पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या प्रकरणातील फरार संदीप गुडा या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश […]
-
भीषण अपघात! ट्रक-बसची समोरासमोर धडक; आठ जणांचा मृत्यू
Ratnagiri Road Accident : जिल्ह्यातील दापोली-हण्र मार्गावर एक ट्रक आणि खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसच्या (Truck-Bus accident)समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात आठ प्रवाशांचा मृत्यू (8 Death)झाला आहे. यामध्ये बसमधील चालकाचा देखील मृत्यू झाला आहे. त्याचवेळी अपघातामध्ये सहाजण प्रवासी जखमी (6 Injured)झाल्याची माहिती समोर आली आहे. दापोली (Dapoli)येथील रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. हा अपघात एवढा भीषण […]
-
आषाढीपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी घेतलं विठुरायाचे दर्शन, ‘वारकऱ्यांची जबाबदारी सरकारची’
Ashadhi Wari 2023 : एक महिन्यापूर्वी एक बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्व प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यावर्षीची आषाढी वारी नियोजनबद्ध झाली पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आणि नियोजन करण्याचे प्रशासनाला सांगितले होते. आता आम्ही आल्यावर पाहिले आणि समाधान वाटले. अनेक ठिकाणी आषाढीला चिखल असतो तिथं आता सिमेंट रस्ता आहे, अशी […]
-
शांताबाईंना दरमहा मानधनासह घरकुल योजनेचा लाभ, बातम्या प्रसारित झाल्यानंतर सरकारला आली जाग…
Shanatabai Kopargoankar : आपल्या अदाकारीने तमाशा रसिकांना वेड लावणाऱ्या शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांच्या सध्याच्या स्थितीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर अखेर सरकारला जाग आली आहे. शांताबाई लोंढे-कोपरगावकर यांना दरमहा मानधन ते घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या त्याना द्वारकामाई वृद्धाश्रमाात ठेवण्यात आलं असून आज जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी शांताबाईंची भेट घेऊन विचारपूस केली […]









