- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ahmednagar News : अहिल्यादेवींच्या नावाचा राजकीय वापर, आमदार जगतापांनी सत्ताधाऱ्यांना झापले
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यानगर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknatha Shinde) यांनी केली होती. आता यावरून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप (Sangram Jagatap) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काहींना अहिल्यादेवी आत्ताशी आठवू लागल्या आहेत. अहिल्यादेवींचे नाव राजकारणासाठी वापरले जात आहे. आंम्ही मागील दहा वर्षापासून नगर शहरातील सावेडी उपनगरात अहिल्यादेवींची जयंती उत्सव साजरा […]
-
पारनेर बंदच्या हाकेनंतर निलेश लंकेंचे नागरिकांना शांततेचे आवाहन
MLA Nilesh Lanke : पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका मुस्लिम तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पारनेरमध्ये वातावरण ढवळून निघाले आहे. या घटनेचा निषेध म्हणून हिंदुत्वादी संघटनांनी आज पारनेर बंदची हाक दिली आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी आमदार निलेश लंके यांनी तालुक्यातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. तसेच […]
-
Ahmednagar News : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान… ‘पारनेर बंद’
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पाबळ येथील एका तरुणाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याची घटना समोर आली आहे. यावरून पारनेर तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून पारनेर पोलीस स्टेशन मध्ये संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ हिंदूवादी संघटनेकडून आज पारनेर तालुक्यात कडकडीत […]
-
फेक न्यूजला राज ठाकरे ही पडले बळी; देशातील आपत्कालीन सुविधांवर ठेवले बोट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) देखील एका फेक न्यूजला बळी पडल्याचं समोर आलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी भारतातल्या आपत्कालीन सुविधेवर बोट ठेवत टीका केली होती. त्यानंतर जो व्हॉटस्अप व्हिडिओ पाहुन ठाकरेंनी बोट ठेवलंय तो व्हिडिओ जुना असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे राज ठाकरेही फेक न्यूजला बळी पडू शकतात, हे सिद्ध […]
-
पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला; राऊतांनी सरकारला सुनावले
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आळंदी येथे वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले आहे. इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याचे राऊतांनी म्हटले. पोलिसांच्या अंगात औरंगजेब संचारला, अशा शब्दात त्यांनी सरकारला सुनावले. आळंदी येथे काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानावेळी पोलिस व वारकऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचे आढळून आले. याघटनेनंतर […]
-
Kolhapur News : कागलमध्ये आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास अटक, चौकांमध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात…
Kolhapur News : कोल्हापुरात आधीच तणावाची परिस्थिती असताना एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून या प्रकरणावरुन पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कागलमधील सर्वच चौकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल […]









