Nashik Political News : राज्यातील राजकारणात सध्या अनेक घडामोडी पाहण्यास मिळत आहेत. या घडामोडींमुळे राजकारण ढवळून निघत आहेत. त्यातच अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे.भाजपकडून वेगळेच राजकारण खेळले जात आहे. तर दुसरीकडे मनसेतही सारेच काही आलबेल नाही. या पक्षाला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी पदाचा राजीनामा […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यामध्ये विशेषत: दिव्यांगासाठी मोठा निर्णय घेण्यात आलाय. केंद्र सरकारप्रमाणे राज्यात दिव्यांग कर्माचाऱ्यांना पदोन्नतीसाठी 4 टक्के आरक्षण लागू करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच इतरही विभागांसंदर्भात बैठकीत निर्णय घेतले आहेत. Pathaan X Tiger चा टीझर आला, शाहरूख-सलमानच्या अॅक्शन्सची प्रेक्षकांना भूरळ! तसेच ऊर्जा […]
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागलेला असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. […]
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे भाविक शिव्या घालताहेत, आता तुम्ही आप्पासाहेबांचं नाव बदनाम करु नका, असा सज्जड इशारा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारला दिला आहे. India Overtake China in Population: लोकसंख्येत भारत बनला अव्वल; चीनलाही टाकेल मागे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात घडलेल्या उष्माघाताच्या घटनेनंतर आता राज्य सरकारकडून सारवासारव केली जात आहे. आता यापुढे दुपारच्या वेळेत कार्यक्रम […]
Maharashtra Tiger Population:पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अलीकडेच देशात 3 हजार 167 वाघ असल्याची घोषणा केली होती. राज्यात सध्या 446 वाघांची संख्या नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत 23 टक्के वाढ झाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक 206 ते 248 वाघ आहेत. वाइल्डलाइफ सोसायटी ऑफ इंडिया (Indian Wildlife Society) आणि नॅशनल टायगर […]
Mumbai : राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा पडला आहे. दुपारच्या रणरणत्या उन्हात अंगाची लाही होत आहे. अशा परिस्थितीत उष्माघाताचा झटका बसण्याचीही शक्यता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमात त्याचा प्रत्यय आलाच आहे. यानंतरही प्रशासन काही शहाणे होताना दिसत नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात अगदी भर दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले नागरिक मंत्रालयाबाहेर पास घेण्यासाठी तासनतास ताटकळत […]