- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Congress : ‘सोलापूर, माढा जिंकायचं अन् राहुल गांधींना पंतप्रधानपदी बसवायचं’ : पटोलेंनी सांगितलं 2024 चे टार्गेट
Nana Patole : देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना टक्कर देणारा आणि पंतप्रधानपदाचा विरोधी उमेदवार कोण याची चर्चा होत असताना आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नावच जाहीर करून टाकले. पटोले म्हणाले, आम्हाला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना पंतप्रधान करायचे आहे. राहुल गांधी 2024 मध्ये पंतप्रधान […]
-
2 हजारांची नोट काळापैसा साठवण्यासाठीच छापली होती! नोटबंदीवर पृथ्वीराज चव्हाणांचा मोदी सरकारवर निशाणा
2 हजार रुपयांची नोट काळा पैसा साठवण्यासाठीच काढली होती, असा घणाघात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान चव्हाण यांनी मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशाची सध्या हुकुमशाहीकडे वाटचाल सुरु आहे. आपण दैनंदिन खर्चासाठी 2 हजार रुपयांची नोट वापरत नाही. मोदी सरकारने 2 हजार […]
-
नाद करा पण आमचा कुठं! सोलापुरच्या पठ्ठ्याने गौतमीच्या कार्यक्रमासाठी मोजले ‘वारेमाप’ पैसे
राज्यात सध्या एक नवीनच ट्रेंड सुरु झाला आहे. वाढदिवस, लग्न समारंभानिमित्त नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला खर्चाही बराच येतो. गौतमीचा कार्यक्रम अन् तरुणांचा राडा, गोंधळ होणारच हे काय आता नवीन नाही. एका पठ्ठ्याने गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी वारेमाप पैसे मोजले आहेत. NCP मोठा भाऊ; अजित पवारांच्या वक्तव्यावर राऊतांचं चॅलेंज, […]
-
‘राष्ट्रवादी मोठा भाऊ, रोहित पवार म्हणतात आम्ही तर ट्विन्स’; नेमका रोख कुणाकडे?
Rohit Pawar on Ajit Pawar’s Statement : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत आघाडीचे नेते वक्तव्ये करत आहेत. संख्याबळाच्या आधारे महाविकास आघाडीत आता राष्ट्रवादी मोठा पक्ष ठरला आहे. यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य करताच त्यांच्यावर टीकेची झोड उठली. […]
-
‘पवारसाहेब शब्द टाका, शेतीतील मजुरीचा प्रश्नच मिटेल’; पोपटरावांनी शरद पवारांकडे धरला आग्रह
Ahmednagar News : तापमान वाढीचे संकट आपल्यासमोर आहे. शेतीला या तापमानवाढीचा धोका आहे. शेतीवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या शेतीच्या कामांसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकरी व कष्टकरी दोघांनाही न्याय द्यायचा आहे. पण भविष्यात शेतकरी आणि कष्टकरी यांच्यात संघर्ष सुरू होईल का अशी भीती वाटायला लागली आहे. शेतीच्या मजुरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर रोजगार हमी योजनेत […]
-
शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर..
Sharad Pawar on Shevgaon Riots : अहमदनगर जिल्हा (Ahmednagar) हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे. अनेक ऐतिहासक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. त्यानंतर आम्ही वाचले की याच जिल्ह्यात शेवगावला दोन तीन दिवस बाजारपेठ बंद. जातीजातीत अंतर वाढतंय. संघर्ष होतोय. हे काम काही शक्ती करत आहेत. त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणं, लढा देणं हे काम तुमच्या माझ्यासमोर […]









