जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेला संप एका कर्मचारी संघटनेचा नव्हता, तर समन्वय समितीमध्ये सर्व संघटनांनी पुकारलेला हाेता. त्यावर सरकारने आश्वासन दिल्यावर संप काल मागे घेण्यात आला. परंतु, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा संप कुठल्याही प्रकारे निर्णय न हाेता मागे घेऊन समन्वय समितीच्या निमंत्रकांनी विश्वासघात केल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने केला आहे. यापुढे समन्वय समितीसोबत कुठल्याही […]
मागील चार महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुसंदर्भात सुनावणी सुरु होती. ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात २८ मार्चला यासंबंधी याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेईल. विशेष म्हणजे २०२२ पासून ही सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. Delhi Budget 2023 : दिल्लीचा बजेटचा मार्ग मोकळा, गृहमंत्रालयची मंजुरी मागील झालेल्या सुनावण्यांमध्ये वारंवार […]
Chitra Wagh : खासदार संजय राऊत यांनी पिडीतेचा फोटो ट्विट केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात भारतीय जनता पार्टीच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) घणाघाती टीका केली आहे. त्या म्हणाल्या, की ‘संजय राऊत यांनी पिडीत मुलीचा फोटो व्हायरल केला हा कायद्याने गुन्हा आहे. त्यांनी जे ट्विट […]
मुंबई : संजय राऊतांनी आरोप केल्यानंतर मंत्री दादा भुसे आज विधानसभेच चांगलेच तापल्याचं पाहायला मिळालेत. दादा भुसेंनी थेट शरद पवारांची चाकरी करत असल्याचं संजय राऊतांना म्हंटलंय. त्यावर विधानसभेत अजित पवार दादा भुसेंवर चांगलेच चिडल्याचं दिसून आलं. लोकसभा निवडणुकीचा फायदा-तोटा पाहूनच राज्यात निवडणुकीचे रणशिंग ! अजित पवार म्हणाले, सभागृहात प्रत्येकाला आपली भूमिका मांडाण्याचा अधिकार आहे. तसंच […]
मुंबई : भाकरी मातोश्रीची खातात अन् चाकरी शरद पवारांची करत असल्याचा टोला मंत्री दादा भुसे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना विधानसभेतच लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे दादा भुसेंवर घोटाळा आरोप केला आहे. चौकशीत आरोप जर खरे निघाले तर आमदारकीचाच नाहीतर राजकारणातून राजीनामा देणार असल्याचं चॅलेंजही त्यांनी यावेळी दिलंय. मुंबईतील आणखी एक […]
प्रफुल्ल साळुंखे, विशेष प्रतिनिधी मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे सर्वोच्च न्यायालयात भवितव्य काय?, या प्रश्नाचे आता सर्वसामान्यांचेही लक्ष लागले आहे. १६ आमदारांचे काय होणार, ते आमदार अपात्र ठरणार का ?, मग सरकारमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार जाणार का ?, राष्ट्रपती राजवट लागेल का? निवडणुका लागतील का? लागल्या तर विधानसभा लोकसभा एकत्र होतील का ?, असे अनेक […]