- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
वडील गेले तरी डोळ्यात पाणी नाही, पराभव लागला जिव्हारी, सुहास कांदे झाले भावुक
Suhas Kande Emotional : नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाने 18 पैकी 16 जागा जिंकत नांदगाव बाजार समितीवर एकहाती सत्ता आणली. त्यांनी महाविकास आघाडीच्या गटाचा सुपडा साप केला. परंतु या निवडणुकीत सुहास कांदे गटाचे सुहास आहेरांचा महाविकास आघाडीच्या गटाचे अमित बारसेनी पराभव केला. यावेळी आमदार सुहास कांदे बोलताना भावुक […]
-
…म्हणून शरद पवार देवेंद्र फडणवीसांचा राग करतात; सदाभाऊंचा गौप्यस्फोट
Sadabhau Khot On Devndra Fadanvis and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला कधीही तुम्ही याच्यावर अटॅक करा किंवा त्याच्यावर अटॅक करा असे सांगितले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. काही सल्ला आम्ही त्यांच्याकडे घ्यायला जातो, त्यावेळी ते या आंदोलनातून काय हाती लागेल याविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आम्हाला करतात. एसटीच्या आंदोलनात देखील त्यांनी हे आंदोलन […]
-
‘लोक माझे सांगाती’च्या सुधारित आवृत्तीचे उद्या प्रकाशन; शरद पवार काय नवे खुलासे करणार?
देशाच्या राजकारणातील असलेले खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेचे प्रकाशन २०१५ साली झालं होत. आता शरद पवार यांच्या राजकिय जीवनावर आधारित लोक माझे सांगाती या आत्मकथेचा दुसरा भाग प्रकाशित होत आहे. शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन उद्या मंगळवार, २ मे रोजी सकाळी ११ वाजता […]
-
छत्रपती संभाजीराजेनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
गेल्या काही दिवसापासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्याच पार्शभूमीवर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी ॲड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे नव्या राजकीय चर्चा सुरु आल्या आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये तब्ब्ल दोन तास चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहलं […]
-
अजितदादांच्या उत्तराने सभागृहात एकच हश्या; म्हणाले मी भटक्या कुत्र्यांचं…
Ajit Pawar at Baramati : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे आपल्या रोखठोक शैलीसाठी ओळखले जातात. अजितदादांच्या जे पोटात असतं तेच ओठात असतं, असं कायम म्हटलं जातं. अनेकदा ते अधिकाऱ्यांना देखील जाताना झाडतात, कामात दिरंगाई झाली तर ते अधिकाऱ्यांना देखील बोलतात. तसेच अनेकदा जाहीर भाषणात देखील ते मनमोकळेपणाने […]
-
“खैरेंना लोकशाही कळालीच नाही, येत्या निवडणुकीत…” संदीपान भुमरेंच चंद्रकांत खैरेंना आव्हान
“खैरेंना लोकशाही कळालीच नाही. त्यांना युती शासनाची सत्ता आली ती पाहावलं जात नाही. त्यामुळे खैरेंवर न बोललेलं चांगलं. खैरे यांनी लोकशाही मान्य केली पाहिजे. कोणताही पालकमंत्री असो त्याचा संदेश ऐकला पाहिजे. युती शासनाचा पालकमंत्री झालेला खैरे यांना पचत नाही.” अशी टीका छत्रपती संभाजीनगरचे. (chatrapati sambhajinagar) पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केली आहे. आज महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित […]









