- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
सातारा गोळीबाराचा विषय थेट विधानसभेत, पवार म्हणतात…
सातारा : साताऱ्यात किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव गेला, ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले आहेत. टाटा समूहाने Bisleri खरेदी करण्यास नकार; जयंती चौहान स्वीकारणार ‘या’ कंपनीची जबाबदारी पवार म्हणाले, १५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा […]
-
Jayant Patil : देवस्थानच्या जमिनी लाटल्या जातात… सरकार बघ्याच्या भूमिकेत!
मुंबई : राज्यात खुलेआम देवस्थानच्या जमिनी हडप करण्याचे काम सुरू आहे. हे केवळ कोणत्या एका देवस्थानबद्दल बोलत नाही. तर राज्यभरातील देवस्थानच्या जमिनीबद्दल सांगत आहे. विशेषतः गेल्या चार-पाच वर्षात हे प्रकार सुरू आहे. म्हसवड, त्रिंबकेश्वर, विटा (सांगली), बीड जिल्ह्यातील खर्डा येथील विठोबा देवस्थानच्या मालकीची जमिनी देवस्थानला इनामी दिल्या आहेत. सातबारावर देवस्थानच्या जमिनी केल्या गेल्या आहेत. तरीही […]
-
शेवगाव नगर परिषदेच्या कचरा डेपोला आग !
अहमदनगर : शेवगाव तालुक्यात पुन्हा एकदा आगीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शेवगाव नगर परिषदेच्या येथील गेवराई रस्त्यावर असलेल्या कचरा डेपोला मोठी आग लागली असल्याची घटना रविवारी घडली होती. सुदैवाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच तालुक्यातील गंगामाई कारखान्याला आग लागली असल्याची घटना घडली होती. यातच आता पुन्हा एकदा आगीची […]
-
‘जलजीवन मिशन योजने’वरुन धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक…
मुंबई : जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरुन राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभेत चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहेत. या प्रकरणी कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केल्यानंतर चौकशी करुन कारवाई करण्याची भूमिका मंत्री गुलाबराव पाटलांनी मांडली आहे. बीड जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन योजनेच्या कामातील अनियमततेवरून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार […]
-
पाच दिवसांचे सर्च ऑपरेशन अन्…पोलिसांनी सांगितला जयसिंघानीच्या अटकेचा घटनाक्रम
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी लाच आणि धमकावल्याप्रकरणी बुकी अऩिल जयसिंघानीला गुजरातच्या बोर्डोलीत अटक करण्यात आली आहे. बुकी अनिल जयसिंघानीला मलबार हिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती मुंबईचे डीसीपी बालसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय! मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील? राज ठाकरे म्हणतात… बुकी […]
-
दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होणार, सुधीर मुनगंटीवारांनी केलं स्पष्ट
मुंबई : राज्यात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे. शेतकऱ्यांच्या नूकसानीचे तत्काळ पंचनामे करुन अर्थिक मदत देण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे. या परिस्थितीत दोन दिवसांत पंचनामे पूर्ण होऊन हे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार असल्याचं ठामपणे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. ‘वादग्रस्त वक्तव्ये सत्ताधारी आमदारांना शोभतात का? अजित […]










