- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Eknath Shinde : आधीचं सरकार ‘सायलेंट’, आताचे ‘अलर्ट’ मोडवर!… कोकणासाठी केल्या तीन महत्वपूर्ण घोषणा!
रत्नागिरी (खेड) : कोकणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन महत्वपूर्ण घोषणा केल्या. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग येत्या डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करणार, मंडणगड येथे नवीन औद्योगिक वसाहत (MIDC) आणि वादळापासून बचावासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी काम करत आहोत. गेली अडीच वर्षे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांचे सरकार […]
-
रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे माझ्याशिवाय गाडीत बसत नव्हते…
रत्नागिरी : शिवसेनाप्रमुखांची (Balasaheb Thackeray)सावली म्हणून आम्ही काम केलं आहे. अनेक लोकांना मातोश्रीसाठी आम्ही अंगावर घेतलंय. नारायण राणे (Narayan Rane)गेल्यानंतर पक्ष संकटात आला. त्यानंतर वर्षभर गाडीत पुढं घेतल्याशिवाय बाहेर पडत नव्हता. पहिल्यांदा गोळी मी झेलेल पण तुम्हाला धक्का लागू देणार नाही, हे मी शिवसेनाप्रमुखांना मी सांगत होतो. त्याची परतफेड तुम्ही केली का? तुम्ही सर्वांना ज्याचे […]
-
मातोश्रीवरील ‘त्या’ बैठकीला मी हजर होतो, उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
रत्नागिरी : आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत त्याचा मी साक्षीदार आहे. योगेश कदम यांनी राजकीय कसं संपवायचं? त्यासाठी जे षडयंत्र रचले गेले होते त्या मातोश्रीवरील बैठकीला मी देखील होतो, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबरोबर आहेत म्हणून आमच्या चेहऱ्यावर […]
-
Eknath Shinde : गळ्यात गळे घालणारे तुमचा गळा कधी कापतील कळणार देखील नाही
रत्नागिरी (खेड) : कोकणी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष गहाण ठेवला होता. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जिवंत ठेवत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या तावडीतून पक्ष बाहेर काढला. काही दिवसांपूर्वी याच मैदानावर उद्धव ठाकरे यांनी आदळआपट, थयथयाट केला. त्यांच्याकडे खोके आणि गद्दार हेच दोन शब्द आहेत. यापुढे ते राज्यभर […]
-
मोदींसमोरच उद्धव ठाकरे म्हणाले मी चुकलो.. : केसरकरांचा गौप्यस्फोट
Uddhav Thackeray : काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो ही चूक झाली. मुंबईत गेल्यावर चूक दुरुस्त करतो, अशी कबुली उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे दिली होती, असा खळबळजनक दावा राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar)यांनी केला. मंत्री दीपक केसरकर रविवारी कोल्हापूरमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वाचा : Uddhav Thackeray […]
-
Washim : जैन मंदिरात दोन पंथाचा वाद चिघळला, पोलिस बंदोबस्त तैनात…
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील जैन समाजाची काशी म्हणजेच शिरपूर इथलं भगवान पार्श्वनाथ मंदिर. या मंदिरात श्वेतांबर आणि दिगंबर पंथीयांमध्ये आज वाद उफाळून आला. मांसाहार करणारे बाऊंसर मंदिरात ठेवल्याने हा वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिरात बाऊंसरची गरजच काय? असा सवाल उपस्थित करत दिगंबर पंथीयाने आक्षेप घेतला. त्यानंतर दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार घडला. आता […]










