- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
बाळासाहेब विखेंची योजना सरकारने स्वीकारली; फडणवीसांनी सांगितलं, जिल्हा सुजलाम करण्याचं व्हिजन
Ahmednagar News : राज्य सरकारने सिंचनासाठी अनेक योजनांना मंजुरी दिली आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याची योजना सुरू करण्यासाठी बाळासाहेब विखे पाटील यांनी प्रयत्न केले होते. वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून नगर, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हे सुजलाम सुफलाम करण्याची संकल्पना त्यांनी मांडली होती. आता वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात […]
-
Radhakrishna Vikhe: हजार रुपयात घरपोच वाळू; महसूलमंत्री विखेंची मोठी घोषणा
अहमदनगर : वाळूचे लिलाव कायमस्वरूपी बंद केले. त्या ठिकाणची ठेकेदारी आपण बंद केली. आता सरकार वाळू थेट जनतेला विकणार आहे. यामुळे कमी पैशात जनतेला वाळू उपलब्ध होईल. केवळ एक हजार रुपयात जनतेला घरपोच वाळू देणार आहे, अशी घोषणा मी उद्या विधानसभेत करणार आहे, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले आहे. वर्षभरात या भागातील जनतेला साकळाई […]
-
Shinde-Fadanvis Govt : भुजबळ-महाजन यांचा दुसऱ्यांदा एकत्र विमानप्रवास… राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत सलग दोन दिवस विमानातून एकत्र प्रवासामुळे राजकिय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. शनिवारी (दि. १७) रोजी पहिल्यांदा गिरीश महाजन आणि छगन भुजबळ यांनी एकत्र विमान प्रवास केला होता. तर रविवारी (दि.१८) रोजी दुसऱ्यांदा नांदेड ते मुंबई असा महाजन-भुजबळ एकत्र प्रवास करण्याची शक्यता […]
-
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे 10 ते 12 आमदार फुटणार; मंत्री सामंतांचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) बंडखोरीच्या पक्षप्रवेशाच्या घटना सातत्याने घडत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे दहा ते बारा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र श्रीकांत देसाई आणि माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी नुकताच शिंदे गटात […]
-
‘कर्डिलेसाहेब’ आता हिशेब पूर्ण; अध्यक्षपदावर बसताच खासदार विखेंचा मिश्किल टोला
अहमदनगर : संपर्क करणं आणि विकास करणं याच्यामध्ये फरक असतो. कोणीतरी महापुरुषांनी म्हटलंय की, माणसाची ओळख त्याच्या कार्यानं होत असते. माणूस जरी नसला तरी त्याच्या कर्माच्या माध्यमातून बदल होत असतो. हा नगर शहरातील उड्डाणपूल (Flyover), बायपास (Bypass), अहमदनगर करमाळा रस्ता(Ahmednagar Karmala Road), ही साकळाई योजना (Saklai Schemes) हे आम्ही केलेली कर्म आहेत. ज्याचं फळ आम्ही […]
-
सोहळा फडणवीसांप्रती पण कर्डिलेंनी अजित पवारांनाच धुतलं…
अहमदनगर : आगामी काळात भाजपचं सरकार आलं नाही तर महाविकास आघाडी सरकार साकळाई योजनेचं चालू काम बंद पाडणार असल्याची टीका भाजपचे नेते आणि माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली आहे. राष्ट्रवादीने साकळाईला मंजुरी देण्याचा शब्द दिला होता पण मंजुरी तर लांबच पण अजित पवार पाणी परिषदेलाही उपस्थित राहिले नसल्याचं शिवाजी कर्डिलेंनी यावेळी सांगितलं आहे. श्रीगोंदा […]










