- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Bageshwar Dham : ट्रोल झाल्यानंतर पाटलांची सारवासारव; म्हणाले, मी त्यांना..
Bageshwar Dham : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम (Bageshwar Dham) आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावरून राजकारण तापले आहे. त्यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला काँग्रेस, मनसे या पक्षांनी विरोध केलेला असताना काल मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) आणि धीरेंद्र शास्त्री यांची विमानतळावर भेट झाली. यावेळी पाटीस यांनी बाबांना नमस्कारही केला. या प्रकारावरून सोशल […]
-
अंबाबाई मूर्तीची झीज! पालकमंत्री दीपक केसरकरांनी बोलावली बैठक
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर (Ambabai Temple) हे लाखो भाविकांचं श्रध्दास्थान आहे. मात्र, आता अंबाबाईच्या मूर्तीची (Idols of Ambabai) झालेली झीज हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काही वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून मूळ मूर्तीवर नैसर्गिक वज्रलेप आणि रासायनिक संवर्धनही करण्यात आलं होत. मात्र, तरीही मूर्तीची झीज होतचं आहे. दरम्यान, आज कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak […]
-
पालकमंत्री दीपक केसरकरांना नागरिकांचा घेराव
कोल्हापूर : कोल्हापुरचे पालकमंत्री दीपक केसरकर (Guardian Minister Deepak Kesarkar) हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी मंदिराला भेट देऊन मंदिरातील व्यवस्था आणि कामकाजाचा आढावा घेतला. दरम्यान, यावेळी संतप्त कोल्हापुरकरांनी पालकमंत्री केसरकरांना घेराव घालून जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे (West Maharashtra Devasthan Committee) सचिव शिवराज नाईकवाडे (Shivraj Naikwade) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पदावरुन का हटवण्यात आले? […]
-
न्यायव्यवस्था टाचेखाली ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न ; रिजिजूंच्या वक्तव्यावर राऊतांचा संताप..
Sanjay Raut : देशातील काही निवृत्त न्यायमूर्ती भारतविरोधी टोळीतील आहेत असे वक्तव्य कायदामंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विरोधकांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही रिजिजू यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, की देशाची न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये ती टाचेखाली […]
-
मंत्री गडकरी म्हणाले…राजकारणात लोकांना मूर्ख बनवतो तो यशस्वी होतो
नाशिक : आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहे. राजकारणामध्ये सत्य सांगणं हे उपयोगाचं नसत, लोकांना जो जास्त मूर्ख बनवू शकतो तोच जास्त यशस्वी होऊ शकतो असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले आहे. गडकरी यांचे हे […]
-
Gunaratna Sadavarte : ‘बागेश्वर बाबांचा अपमान सहन केला जाणार नाही’
मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाला कोर्टात केलेले विरोध असोक, एसटी कर्मचाऱ्याचं आंदोलन असो वकील गुणरत्न सदावर्तेंची (Gunaratna Sadavarte) चर्चा कायम माध्यमात नसते. आताही गुणरत्न सदावर्तेंनी पंडीत धीरेंद्र शास्त्री (Pandit Dhirendra Shastri) यांची बाजू घेत मोठं वक्तव्य केलं. बागेश्वर बाबांचा अपमान सहन केल्या जाणार नाही, असं सदावर्ते म्हणाले. धीरेंद्र शास्त्री हे सामान्य लोकांना चमत्कार दाखवून त्यांना […]










