- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Bageshwar Dham : मुंबईत कार्यक्रमाला विरोध पण राष्ट्रवादीचे प्रवक्ते बाबांच्या भेटीला
Dhirendra Shastri in Mumbai : काही दिवसांपासून राज्यात बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्री (Dhirendra Shastri in Mumbai) यांच्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. धीरेंद्र शास्त्री आज मुंबईत आले आहेत. मात्र त्यांच्या मुंबईमधील कार्यक्रमाला मोठा विरोध झाला आहे. अंनिस, मनसेने कार्यक्रमाला विरोध केला आहे. मात्र तरीही त्यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी भाजपा आमदारांकडून करण्यात आली आहे. काँग्रेसनेही धीरेंद्र […]
-
देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो शिर्डीमध्ये
अहमदनग : शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून आपले नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन २४ ते २६ मार्च, २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी मार्गदर्शन दिशादर्शक ठरणारे प्रदर्शन प्रत्येक कार्यकर्त्यांनी यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे असे आवाहन खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. शिर्डी […]
-
लाच प्रकरणात अनिल जयसिंघानी अखेर बोलला.. म्हणाला, माझ्या मुलीवरील..
Anil Jaisinghani : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एक कोटी रुपये लाच देण्याच्या प्रकरणावरून उठलेला गदारोळ थांबण्याचे नाव घेत नाही. या प्रकरणात सत्ताधारी विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच आता बुक अनिल जयसिंघानी याने प्रतिक्रिया दिली आहे. अनिल जयसिंघानी (Anil Jaisinghani) यांनी आमच्यावर अन्याय होत असून माझ्या मुलीवरील केस बोगस आहे, असे […]
-
Nitin Gadkari : …म्हणून मी मुंडेंच्या पाया पडलो होतो; गडकरींनी नाशिकमध्ये जागवल्या आठवणी
नाशिक : नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे आज दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. या कार्यक्रमाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज मंत्र्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. गोपीनाथ मुंडे यांचा 16 फुटी पूर्णाकृती पुतळ्याचे आज लोकार्पण झाले आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती होती. […]
-
Ahmednagar शहराला गारांच्या पावसाने झोडपले, नागरिकांची तारांबळ
अहमदनगर : सध्या राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि त्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामध्ये अनेक ठिकाणी गारांचा पाऊस देखील पडला आहे. आज अहमदनगर शहराला देखील गारांच्या पावसाने झोडपले. अचानक आलेला पाऊस आणि त्यात गारा पडल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं अहमदनगर शहरात पाहायला […]
-
‘आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं, त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल आणि स्मारकही; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा..
Eknath Shinde : राज्य सरकार हे शेतकरी कष्टकऱ्यांचे सरकार आहे. आता जो अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला त्यामध्ये समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यात आले आहे. शेतकरी हा सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळेच तर आता राज्याच्या विकासावरील मळभ दूर करण्यासाठी महायुतीचे शिवधनुष्य हाती घेतले आहे. आम्ही मुंडे साहेबांचीच माणसं आहोत त्यामुळे त्यांच्या नावाने हॉस्पिटलही होईल […]










