- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शेतकऱ्यांशी चर्चेसाठी ‘फुसके’ मंत्री नेमले, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
राज्य सरकाराने शेतकऱ्यांचा लॉन्ग मोर्चा संपला असं जाहीर केलं, पण मोर्चा संपलेला नाही. काल दुर्दैवाने मोर्चातील आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकरी प्रश्नांवर सरकारची बेफिक्री आहे, सरकारने वेळीच पाऊलं उचलली नाहीत, आंदोलकांशी चर्चेसाठी फुसके मंत्री चर्चा करण्यासाठी नेमले होते, अशी टीका खासदार संजय राऊत यांच्यावर केली. ते नाशिक येथे आज बोलत होते. उद्धव ठाकरे यांची नाशिक […]
-
डॉ. अजित नवले यांना समितीतून वगळलं, नवले यांच्या नावाला फडणवीसांचा विरोध?
मुंबई: तीन-चार दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच मोठं नुकसान केलं. त्यातच पिकांना चांगले भाव नाहीत. या सर्व प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आपल्या विविध मागण्यांसाठी किसान सभेचा लॉंग मार्च (Kisan Morcha) विधानमंडळवार धडकला होता. या किसान मोर्चाला सरकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लाँगमार्चमधील मान्य मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक समिती नेमली होती. मात्र, या समितीतून किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले […]
-
Chitra Wagh : तिकिटात ५० टक्के सवलत, चित्रा वाघ एसटीमधून प्रवास करत म्हणतात..
उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या 2023-24 या अर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये महिलांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार आता महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटीच्या प्रवासामध्ये तब्बल 50 टक्के सवलत मिळणार आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचं नाव महिला सन्मान योजना असं आहे. कालपासून राज्यभरात एसटी मध्ये ५०% सवलत […]
-
Jayant Patil : वर्ष संपेपर्यंत शिंदे गटाचं…; जयंत पाटलांच्या विधानानं शिंदे गटाची धाकधूक वाढली
Jayant Patil On Eknath Shinde Group : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जागा वाटपांवरून केलेल्या विधानावरून राज्यात पुन्हा भुकंप होतो का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यात आता बावनकुळे यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी मोठं विझान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, अनेक चर्चांना उधाण आले आहे. […]
-
‘अंधारेंना कुटुंबही सांभाळता आले नाही, त्यांची लायकी..’, देवयानी फरांदेंची जळजळीत टीका
Maharashtra Politics : सध्या लाचेच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी जोरदर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. दुसरीकडे सत्ताधारी गटाकडूनही त्यांना उत्तरे दिली जात आहेत. आता या प्रकरणात नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी (Devyani Pharande) उडी घेतली आहे. त्यांनी ठाकरे […]
-
मोठी बातमी : शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित; गावित यांची घोषणा
Farmer Long March Widrawl : चार दिवसांपासून सुरू असलेला शेतकऱ्यांचा लाँग मार्च अखेर स्थगित करण्यात आला आहे, अशी घोषणा शेतकऱ्यांचे नेते गावित यांनी केली आहे. याबाबत टिव्ही9 वृत्तवाहिनीने वृत्त प्रकाशित केले आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्याने हा लाँंग मार्च मागे घेत असल्याचे गावित यांनी म्हटले आहे. यावेळी गावित यांनी शेतकऱ्यांचा मागण्या मान्य […]










