- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Sanjay Raut : पोलिसांच्या आडून हल्ले करू नका, मर्द असाल तर..; राऊतांनी थेट मुख्यमत्र्यांनाच ललकारले
Sanjay Raut : ठाण्यात जे चाललंय ते आधी थांबवा. सत्ता आज आहे उद्या नाही. भाजपकडून (BJP) मुख्यमंत्र्यांचा वापर करून घेतला जात आहे. हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कळेल की तुम्हा किती मोठी चूक केलीत ते. सत्तेचा गैरवापर करत ठाण्यातील शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला शोभत नाही. मी चांगलंच बोलतो त्यामुळे […]
-
प्रज्ञा सातव हल्ला प्रकरण : हिंगोली पोलिसांनी सांगितलं हल्ल्याचं कारण, म्हणाले…
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत दारुमाफियांच्या सांगण्यावरुनच माझ्यावर हल्ला झाला होता, असा खुलासा काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी केला आहे. मागील आठवड्यात विधानसभेत त्यांनी हा आरोप केला होता. विधानसभेत आमदार प्रज्ञा सातव म्हणाल्या, हिंगोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे करणाऱ्याचा जरब वाढलाय, कारण त्यांना सत्ताधारी नेत्यांकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप […]
-
Sharad Pawar : २४ वर्षांनी शरद पवार देहूतील संत तुकाराम महाराज मंदिरात, म्हणाले…
“मागच्या ४०० वर्षांच्या काळात समाजात बदल घडवण्याचं काम तुकाराम महाराजांनी केलं आहे. त्या वर्षांत तुकाराम महाराजांनी समाजाला योग्य दिशा दिली. त्यामुळे येणाऱ्या काळात संत तुकाराम महाराजांचा इतिहास दूरचित्रवाणीद्वारे पोहचवला जाणार आहे.” अशी माहिती शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. देहू (Dehu) येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रणावरील दिनदर्शिकेच्या अनावरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित […]
-
Maharashtra Politics : ‘मिंधे सरकारच्या गद्दारीची’ अंबादास दानवेंनी पेटवली होळी
छत्रपती संभाजीनगर : हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा मानल्या जाणारा सण म्हणजेच होळी, उत्सव प्राचीन परंपरेनुसार आपण हा सण साजरा करतो. या सणाचे महत्व म्हणजे आजच्या दिवशी सर्व बांधव होलिका उत्सवाच्या निमित्ताने वाईट विचारांचे वाईट प्रवृतिचे दहन करत असतात. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी वाईट विचारांनी आणि वाईट प्रवृत्तीने पाठीत खंजीर खुपसून स्थापन केलेल्या पन्नास खोके घेऊन मिंधे (Shinde […]
-
Abdul Sattar : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे होणार, कृषीमंत्र्यांचं अश्वासन
छत्रपती संभाजीनगर : हवामान विभागानं येत्या काही महाराष्ट्राच्या विविध भागात ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलाय. त्यानुसार राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ऐन होळी सणाच्या दिवशी निसर्गानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. वादळी वाऱ्यानं केळी, गहू, हरभरा आणि मका या पिकांचं नुकसान झाल्याचं दिसून येत […]
-
Deepak Kesarkar : दिपक केसरकर यांनी घेतले साईबाबांच्या समाधीचे दर्शन
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेत त्यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला. त्याला आता शिवसेनेचे नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्या राज ठाकरे जरी कोकणात आले तर तुमच्या सभेपेक्षा दुप्पट लोकांची गर्दी होईल, असा खोचक टोला केसरकर यांनी लगावला. शालेय […]










