- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Aaditya Thackeray : दावोस दौऱ्याबद्दल समोरासमोर बोलू.., आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना खुलं आव्हान
मुंबई : दावोसला जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath shinde) राज्यासाठी काय आणलंय, त्यासंदर्भात बोलण्यासाठी समोरासमोर या असं खुलं आव्हान युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलंय. आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन त्यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यासाठी राज्यातील जनतेचे 35 […]
-
Women Commission : महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
मुंबई : राजकारण, समाजकार्य, प्रशासन क्षेत्रात महिलांसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा राज्य महिला आयोगाच्या (Women Commission) ३० व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा बुधवार २५ जानेवारी रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून काम करत असताना महिलांबाबतच्या […]
-
‘अवमानजनक बोलणाऱ्यांवर…’ Raj Thackeray म्हणाले
मुंबई : देशासह राज्यात गेल्या काही नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरली जातेयं, अशा नेत्यांवर प्रसारमाध्यमांनी बॅन टाकण्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठणकावून सांगितलंय. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून अवमानजनक भाषा वापरण्यात आल्याचं समोर आलं होतं. त्यावर आता राज ठाकरेंनी आपलं मत मांडलंय. राज ठाकरे पुढे बोलताना म्हणातात, विकासाचं व्हिजन कुठुन सुरु […]
-
मंत्रिमंडळ विस्ताराचे दिल्लीत खलबतं? कोणत्या नेत्यांची वर्णी लागणार?
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी आज दिल्लीत बैठक पार पडत आहे. ही बैठक केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. बैठकीत नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप गुलदस्त्यात असून दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्यांची मंत्रिपदासाठी वर्णी लागणार यासंदर्भात चर्चा सुरु असून मंत्रिपदासाठी […]
-
अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार भरती
अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागांकडे जून २०२२ अखेर सुमारे २७३ रिक्त पदे आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार रिक्त पदांबाबत माहिती मागविली जात आहे. जिल्हा परिषदेकडे […]
-
Ulhas Bapat : देशात पंतप्रधान केंद्रीत..,राज्यपालांच्या पदमुक्तीवर कायदेतज्ज्ञ थेट बोलले
मुंबई : वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पदमुक्त होण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याने त्यांच्या या मागणीवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat)यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनूसार पदमुक्त केलं जाऊ शकतं, असं कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी म्हंटलयं. राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी नुकतंच पदमुक्त होण्याबाबत […]









