- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Mns Chief Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात
ठाणे : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच नेतेमंडळी देखील दौरे करू लागले आहे. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)हे आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात (Thane) येणार आहे.टेंभीनाका भागातील एका कार्यक्रमाला ते हजेरी लावणार आहे. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो आहे. राज ठाकरे […]
-
Vaibhav Pichad : अमृतसागर दूध संघाच्या अध्यक्षपदी वैभव पिचड तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघाच्या अध्यक्षपदी माजी आमदार वैभव पिचड (Vaibhav Pichad) यांची तर उपाध्यक्षपदी रावसाहेब वाकचौरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडी व मित्र पक्षांच्या शेतकरी समृद्धी मंडळाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मंडळाला अवघ्या 2 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर शेतकरी विकास […]
-
Ahmednagar Accident: नगर शहरातील उड्डाणपूलावर अपघातात वकिलाचा मृत्यू
अहमदनगर : अखेर अहमदनगरच्या (Ahmednagar) उड्डाणपूलावर पहिला बळी गेलाच. दुचाकीच्या अपघातात नगरमधील अनिरुद्ध रामचंद्र टाक या वकिलाचा मृत्यू (Death) झाला आहे. पुलावरील वळणावर शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, टाक आपल्या दुचाकीवरून जात होते. एक वाहन त्यांना धडक (Accident) देऊन निघून गेले. घटनास्थळी पोहचलेले घरघर लंगर सेवेचे प्रमुख, […]
-
BJP Spokesperson : भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर, राम शिंदेंना मिळाली मोठी जबाबदारी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभाग पदाधिकाऱ्यांची यांची घोषणा केली आहे. नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ तर विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह मुख्यप्रवक्ते आहेत. त्याचबरोबर 9 प्रवक्ते तसेच विषयानुरूप तज्ञ अशा 31 पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली […]
-
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्वरित नुकसान भरपाई द्या, अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हात संत्रा व मोसंबीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा सर्व्हे करत तो राज्य सरकारला सादर सुद्धा करण्यात आला आहे. परंतु अदयाप देखील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. यामुळे ही नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली […]
-
Satyajit Tambe : थोरातांच्या भितीने सत्यजित तांबेंच्या मित्रांची कोंडी
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांचे काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कोंडी झालीय. आपण जर सत्यजित तांबेंना जाहीर पाठिंबा दिला बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आपल्यावर कारवाई करू शकतात. सत्यजित तांबेंच्या मित्रांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला होता. सत्यजित तांबेंच्या बाजूने […]









