- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
मराठी सिनेमाच्या हक्कासाठी सरकार मैदानात! मल्टिप्लेक्समध्ये शो मिळवून देणार, समितीची स्थापना…
- 8 months ago
- 8 months ago
- 8 months ago
-
सीएमएफआरआय अहवालात आनंदाची बातमी, महाराष्ट्रात मत्स्योत्पादन 47 टक्क्यांनी वाढले
Nitesh Rane : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट झाली असताना, महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च
-
सात निर्णय, सात क्षेत्र! फडणवीस सरकारचा विकास रोडमॅप जाहीर, 7 महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी
Fadnavis Government 7 Important Decisions : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या (Fadnavis Government) बैठकीत विविध क्षेत्रांतील सात महत्त्वाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. या निर्णयांमध्ये स्टार्टअप धोरण, नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी (Mahayuti Cabinet) अनुदान, फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प आणि लॅण्ड लॉक्ड भूखंडांच्या वितरणासारख्या विषयांचा (Devendra Fadanvis) समावेश आहे. स्टार्टअप्स आणि नाविन्यतेसाठी नवीन धोरण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व […]
-
शहरातील वाढत्या चोरीप्रकरणांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही…, आमदार जगतापांनी दिला आंदोलनाचा इशारा
Sangram Jagtap : नगर शहरात वाढत चाललेल्या घरफोडी, वाहनचोरी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांबाबत पोलीस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा
-
ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल! मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून लोकभावनांना मान
cabinet meeting लोकभावना, न्यायालयीन निर्णय आणि परंपरांचा सन्मान राखत सरकारने भूमिका घेतली आहे की, "ना हत्तीण विसरली जाईल, ना कबुतर मरेल!"
-
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयात सरकार पक्षकार होणार, महादेवीला पुन्हा आणण्यासाठी मोठा निर्णय
Bring Madhuri Back : कोल्हापूरकरांच्या (Kolhapur) भावना पुन्हा एकदा महादेवी हत्तीणीच्या तीव्र झाल्या आहेत. आता ही लढाई थेट सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. महादेवी हत्तीणीला (Mahadevi) पुन्हा कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार या प्रकरणात सरकार सर्वोच्च न्यायालयात पक्षकार होणार आहे. हा निर्णय नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र […]
-
सर्वधर्म समभाव हा नपुंसकपणा तर लाल किल्ल्यावर भगवा फडकवणार; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्ये
Sambhaji Bhide यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. ते नाशिकमध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही वक्तव्ये केली.









