मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा. गाडी चालवताना फोन बंद ठेवा. फोन स्विच ऑफ ठेवलात तर चांगलं.
Dr. Shailesh Madane: योग्य नियोजन न झाल्यामुळे कालांतराने जास्त गायींची संख्या असलेले गोठे बंद पडले असल्याचे मदने यांनी म्हटलंय.
MLA Ashutosh Kale - नागरिकांची समजूत काढत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून अजित पवार यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.
सांगलीत पार पडलेल्या या शर्यतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते मंडळी आणि बैलगाडा शर्यतप्रेमी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यावर १९० आमदार त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली.
Dr. Vidya Kaware अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दमदार विजय मिळवला आहे.