- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
इंदूर आठव्यांदा ठरलं देशातील सर्वात स्वच्छ शहर, नवी मुंबई तिसऱ्या स्थानी; वाचा संपूर्ण यादी
Swachh Survekshan 2024–25 Awards : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ चे निकाल जाहीर झाले असून, मध्य प्रदेशातील इंदूरने सलग आठव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान पटकावला आहे. तर, गुजरातचे सुरत दुसऱ्या क्रमांकावर आणि नवी मुंबईने स्वच्छतेच्या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर बाजी मारली आहे. 2017 पासून इंदूर सातत्याने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०२४ […]
-
‘योग्य वेळी… योग्य ऑपरेशन’; एकनाथ शिंदे यांचा इशारा, वादग्रस्त नेत्यांवर कारवाई…
Eknath Shinde On controversial leaders in Shiv Sena : शिवसेनेतील काही आमदार व मंत्र्यांच्या सातत्याने वादग्रस्त विधानांमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अडचणीत सापडत असल्याची चर्चा सध्या रंगात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे यांनी ‘मुंबई तक’ या कार्यक्रमात झालेल्या ‘बैठक’ या विशेष मुलाखतीत मोठा खुलासा करत पक्षातील (Shiv Sena) नेत्यांना स्पष्ट इशारा दिला आहे. सातत्याने गैरसमज, […]
-
महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र 100 टक्के लागू करणारच ; CM फडणवीसांचा स्पष्ट इशारा
CM Devendra Fadnavis Statement Tribhasha Sutra Will Implement : महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्राबाबत दोन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) मागे घेतले होते. त्यानंतर 5 जुलै रोजी ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा पार पडला. याच पार्श्वभूमीवर आता त्रिभाषा सूत्रावरून (Tribhasha Sutra) राज्यातील राजकारण तापले आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक […]
-
शाळा अन् महाविद्यालयांना दणका! मनमानी शुल्कवाढीला लागणार ब्रेक; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्यात शिक्षण घेणं दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. शाळा आणि महाविद्यालयांकडून मनमानी पद्धतीने फी आकारली जात आहे.
-
जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती; GR निघाला, 15 दिवसांत अहवाल येणार
जमिनींचे तुकडे प्रतिबंध अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
-
दुबार पेरणीचं संकट, हवामान विभागाचा नवा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता वाढणार
IMD Rain Alert : राज्यात वेळेपूर्वीच दाखल होणाऱ्या मान्सूनने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ केली आहे. याचा मुख्य कारण म्हणजे राज्यात









