आज धाराशिव, बीड जिल्ह्यांत बंद पुकारण्यात आला आहे. जिल्ह्यातील बाजारपेठा, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवावीत.
राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिस्थितीमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आमरण उपोषणामुळे प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे यांना शंभूराजे देसाई यांचाही फोना आलाच.
मुंबई हायकोर्टाने मोदी सरकारला मोठा दणका दिला आहे
खासदार निलेश लंके पत्नी राणी लंके यांच्या आमदारकीसाठी पारनेर विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोर्चेबांधणी करीत असल्याचं दिसून येत आहे.
PM Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (PM Narendra Modi) वर्ध्यात होते. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. यावेळी भाषणात मोदींनी केंद्र सरकारबरोबरच राज्यातील महायुती सरकारच्या (Mahayuti) कामांचं तोंडभरू कौतुक केलं. शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. त्यांच्या या वक्तव्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा होत […]