- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! आता 200 रुपयांत होणार जमिनींची हिस्सेवाटप मोजणी, सरकारचा मोठा निर्णय
- 1 year ago
- 1 year ago
- 1 year ago
-
‘त्या’ अधिकाऱ्यांना समन्स बजवा; आंबेडकरांचा सरन्यायाधीश गवईंना सल्ला…
प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांना समन्स बजवावा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी सरन्यायाधीश भूषण गवईंना दिलायं.
-
जरांगे… जीभेला लगाम दे! तुझ्या पोसणाऱ्याला आम्ही… गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
Gunratna Sadavarte Criticize Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांची ( Gunratna Sadavarte) मात्र आगपाखड झाली आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय की, आमचा […]
-
खुर्चीची इभ्रत अन् गरिमा राखा, प्रकाश आंबेडकरांचा चीफ जस्टीस गवई यांना मोठा सल्ला
Prakash Ambedkar On Bhushan Gavai : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar) थेट भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनाच (Bhushan Gavai) सल्ला दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. चिफ जस्टीस भूषण गवई यांनी स्वतःची आणि त्यांच्या खुर्चीची इभ्रत आणि गरिमा राखली पाहिजे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. त्यांनी असं का […]
-
फक्त वैष्णवीच नाही…मोठ्या सुनेचा देखील हगवणे कुटुंबाने केला छळ, कपडे फाटेपर्यंत अमानुष मारहाण
Rajendra Hagwane’s elder daughter in law also harassed by family : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे मुळशीतील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हागवणे हिने (Vaishnavi Hagawane Case) आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर तिचा पती आणि राजेंद्र हगवणे दोघेही फरार आहे. वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ केला, असा आरोप सासरे राजेंद्र हगवणेसह सासू, पती, […]
-
Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची! मुंबईत आज बैठक; ‘मविआ’ नेत्यांना डावललं…
अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या निर्णयाविरोधात आज मंत्रालयात बैठक पार पडणार आहे. ही बैठक महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावलून पार पडणार असल्याचं समजतंय.
-
मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा तडाखा; 27 जण दगावले, तर 392 जनावरांचा मृत्यू
मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून वीज पडल्याने आत्तापर्यंत 27 जण दगावले आहे तर 392 जनावरांचा मृत्यू झालायं.









