- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
राज्यात नव्या युतीची नांदी; चहा पिला अन् खिचडी खाता-खाता सामंतांची राज ठाकरेंना युतीची ऑफर…
Raj Thackeray meets Uday Samant : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. यापार्श्वभूमीवर आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी अन् बैठका महत्वाच्या ठरत आहे. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची […]
-
धाकधूक वाढली! थोड्याच वेळात दहावीचा निकाल, ‘येथे’ करा चेक
Maharashtra 10th Result 2025 SSC Result : आज अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा (Maharashtra 10th Result)संपणार आहे. कारण थोड्याच वेळात दहावीच्या परिक्षेचा निकाल (SSC Result) जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी अन् पालकांची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळतंय. एसएससी बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक […]
-
छत्री घेऊनच घराबाहेर पडा! ‘या’ जिल्ह्यांना वादळी पाऊस अन् गारपिटीचा इशारा, सतर्कतेसाठी IMD कडून अलर्ट जारी
Rain Alert In Madhya Maharashtra Marathwada : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी (Rain Alert) लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आज देखील कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची ( Maharashtra Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला […]
-
26/11 च्या वेळी केलेली मागणी आता भारताची अधिकृत भूमिका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी
-
ट्रम्प यांची मध्यस्थी! तिसर्याला नाक घालण्याची गरज काय?, शरद पवारांचा थेट सवाल
तिसरा देश काश्मीरबाबत बोलू शकत नाही, तिसर्याला नाक घालण्याची गरज काय? असा सवाल शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केला.
-
सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा
सध्या प्रचलित असलेल्या सहकार कायद्यात कालानुरूप बदल करण्याची गरज असून हे बदल करण्यासाठी समिती स्थापना करणार - मुख्यमंत्री फडणवीस









