पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील
Vijay Wadettiwar tatement On Pahalgam Terror attack : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) पहलगाम हल्ल्याबाबत मोठं वक्तव्य केलंय. पहलगाममध्ये 200 किलोमीटरपर्यंत आत दहशतवादी (Pahalgam Terror attack) येतात, हल्ला करतात. मात्र तिथे इंटेलिजन्सची चर्चा होत नाही. येथे दुर्दैवाने चर्चा हिंदू मुस्लिमची होतेत. ते आले कसे, घुसले कसे, तिथे पोलीस बंदोबस्त का नव्हता? जर सीमेवर […]
Fake Basmati rice worth over 60 lakhs seized: बासमती तांदळाच्या नावाखाली बनावट तांदूळ तयार करून विक्री केला जात असल्याच्या प्रकार उघडकीस.
AIMIM Chief Asaduddin Owaisi allegations On BJP : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी (Asaduddin Owaisi) वक्फच्या संपत्तीवरून भाजपला (BJP) घेरलंय. त्यांनी माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप भाजपवर केले आहेत. अनाथआश्रम खरेदी केलेत, त्यांना कायदेशीर करणे. भाजपच्या पाल्मफ्लेटमध्ये लिहिलंय की, 70 टक्के टक्के वक्फच्या (Waqf) प्रॉपर्टीत वाढ झाली आहे. जर 70 टक्के आहे, तर तुम्ही लिमिटेशन लावून […]
रायपूरकडून आलेलं बोलेरो वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई
Ramdas Athawale : पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला (Pahalgam Terror Attack) झाला, या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 लोकांनी आपला जीव गमावला, तर अनेक जण जखमी झाले. या दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मोठी मागणी केली आहे. पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या, देत नसतील तर युद्ध करा, असं विधान त्यांनी केलं. ते […]