Nanded Rain Alert : राज्यात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहे. राज्यातील अनेक गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे
Ahilyanagar: वेगवेगळे चार गुन्हे नोंदविण्यात आले असून, अनेकांना अटकही केली आहे. मुख्य शहरातील काही भागात रात्रीही पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला
यामध्ये पुरात अडकलेले खुलताबादेत ९, वैजापूर २५०, कन्नड तालुक्यातील ११ जणांसह १५ गावांतील एकूण ३५४ नागरिकांना वाचवण्यात यश आलं.
Maharashtra Self Redevelopment Authority: विशेष म्हणजे दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटाने अशा प्राधिकरणाची शिफारस केली होती.
मित्रासोबत पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची पोलिसांकडून माहिती दिली. पोलिसांनी यशची हत्या करणाऱ्या मित्राला अटक केली आहे.
महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रभर पाऊस चालू असला तरी प्रामुख्याने मराठवाड्यात मोठं नुकसान झालं आहे.