अहमदनगर : संभाजीनगर आणि धाराशिव नामकरण याचा विषय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये असतानाच त्यावेळेला घेतला होता. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहराचे नामांतरण आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच केलं होतं. पण नामांतरणाच्या पुढील गोष्टी ह्या केंद्र सरकारच्या हातामध्ये असतात. मात्र नामांतरण जेवढं महत्त्वाचं आहे, तितकंच महागाई कमी करणे, तरुण-तरुणींना रोजगार देणे महत्त्वाचे […]
अहमदनगर : फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री नाही, हे दुर्दैवी आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Leader of Opposition Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अजित पवार हे आज पाथर्डी (Pathardi) येथे आले असता त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी इथे एका जाहीर सभेत मंगळवारी ते बोलत होते. यावेळी पवारांनी चौफेर […]
अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]
अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे. 'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo — LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023 त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना […]
कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (SamarjeetSingh Ghatge) यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफांवर (Hasan Mushrif) बोचरी टीका केलीय. ‘वाघाचे काळीज असेल तर बिळातून बाहेर या. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या शेअरसाठी घेतलेले 40 कोटी गेले कोठे? ते जनतेला सांगा,’ असे आव्हान घाटगेंनी दिलंय. समरजीतसिंह घाटगे यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात घाटगे विरुद्ध मुश्रीफ […]
सातारा : विकृत स्वभावामुळं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून (Sanjay Raut)राजघराण्यावर वारंवार टीका केली जातेय. ही विकृती वाढत चाललीय. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून घेऊन बोललं पाहिजे. मी त्यांना ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही. आमच्या घराण्यामुळं तुमचा पक्ष उभाय, जरातरी लाज बाळगा, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी संजय राऊत यांच्यावर […]