अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात (Shirdi Lok Sabha Constituency) 2009 साली रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Aathawale) हे पराभूत झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा आठलेंना शिर्डी लोकसभा लढण्याचे वेध लागले. त्यांनी पुन्हा उभं एकदा खासदारकीसाठी उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आज शिर्डीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलतांना […]
अहमदनगर : राज्याच्या राजकारणात शिवसेनेचा (Shiv Sena) अंतर्गत कलह चर्चेचा मुद्दा ठरत असला तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress) अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेच्या (Ahmednagar District Cooperative Bank) निवडणुकीत महाविकास आघाडीचे बहुमत असूनही राष्ट्रवादीतील नाराजीचा फायदा उठवत भाजपने खेळी खेळली आणि अवघ्या एका मताने बॅंकेची सत्ता खेचून आणली. भाजपचे […]
पुणे : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मावळ तालुक्यातील चांदखेड येथील बारमुख क्रिकेट स्टेडियमचे उद्वघाटन झाले. यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय माळी, सरपंच मीना माळी आदी उपस्थित. बारमुख क्रिकेट स्टेडियममुळे या भागातील खेळाडूंची […]
अहमदनगर : राम शिंदे (Ram Shinde) पालकमंत्री असताना कर्जतमध्ये प्रकल्प सुरु झाले होते. मधल्या काळात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार येऊनही आता आपल्याच हस्ते उदघाटन झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. तर राम शिंदे छोट्या मनाचे नेते आहेत त्यांचे ऐकू नका मलाच निधी द्या. माझ्या कामांना स्थगिती देऊ नका, असे राष्ट्रवादीचे आमदार […]
अहमनगर : मला वाटलं मतं कमी पडली तर चालू केलेल्या योजना सुरू राहतील. पण, तीन वर्ष तुकाई बंद करण्याचं पाप काही लोकांनी केलं, अशी घणाघाती टीका भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवारांवर केली. कर्जतमध्ये आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा मेळावा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात राम शिंदे (Ram Shinde) […]
अहमदनगर : औरंगाबाद महामार्गावरील मराठवाड्याच्या सरहद्दीवर असलेल्या कायगांव टोका प्रवरासंगम (ता.नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रात कावडीने श्रीक्षेञ मढी येथे देवाला पाणी घेवून जाण्यासाठी प्रवरासंगम येथे आलेले पालखेड (ता.वैजापूर) येथील चार जण गोदावरी नदीमध्ये उतरलेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने चार जण बुडाल्याची दुर्देवी घटना शनिवार (दि.११) रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्यावतीने गोदावरी नदीपाञात […]