- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
सत्तेसाठी सेनेच्या नेत्यांनी लाचारी पत्करली; सुजय विखेंनी डागली तोफ
Sujay Vikhe Said Sena leaders sacrificed themselves for power: पारनेर तालुका बाजार समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार विजय औटी (vijay auti) या दोन मातब्बर विरोधकांनी आपसात समेट घडविला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप व विखे […]
-
‘जेलमध्ये टाका किंवा गोळ्या घाला, आरक्षण दिले नाहीतर मुख्यमंत्र्यांना…’ मराठा क्रांती मोर्चाचा इशारा
Maratha Kranti Morcha : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण (Maratha reservation) पुर्नविचार याचिका फेटाळली आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज पंढरपूरमध्ये मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्यावतीने शिंदे-फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि आंदोलन केलं. सत्तेत आल्यावर मराठा समाजाल आरक्षण देऊ असे […]
-
Chandrashekhar Bawankule : ठाकरे काँग्रेसच्या मांडीवर बसल्यानेच सरकार पडलं…
उद्धव ठाकरे यांनी 2019 साली भाजपसोबत विश्वासघात करत काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसल्यानेच महाविकास आघाडीचं सरकार पडलं असल्याचा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. बावनकुळे आज अहमदनगरमध्ये छत्रपती शिवराय कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. आंबेडकर-वागळे वादात हरी नरकेंची उडी, ‘ते स्वत:ला पुरोगाम्यांचे शंकराचार्य समजतात’ पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, […]
-
आमदार संग्राम जगतापांनी स्थानिक राजकीय मंडळींनाही सोडलं नाही…
नगरमध्ये घडत असलेल्या घडामोडींविषयी आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केलीय. या मुलाखती दरम्यान बाहेरच्या लोकांना कोण जिल्ह्यात आणतंय? शहरांत कोण अशांतता पसरवण्याचं काम करीत आहेत? याबद्दल स्पष्ट केलंय आहे. आमदार संग्राम जगताप म्हणाले, बाहेरच्या लोकांना इथल्या प्रश्नांची माहिती नाही. ज्या लोकांना इथं कोणी विचारत नाहीत. लोकं बाहेरच्या लोकांना जिल्ह्यात आणतात, […]
-
राणेंच्या नजरेचं मला काय? नगरकरांच्या नजरेला महत्व, आमदार जगतापांनी ठणकावलं…
नितेश राणेंच्या नजरेचं मला काय, माझ्यासाठी नगरकरांची नजर महत्वाची असल्याचं अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी लेट्अपला दिलेल्या मुलाखतीत ठणकावून सांगितलं आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर शहरात व्यापाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्याची प्रकरणे घडली आहेत. या घटनेतील पीडितांना भेटण्यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे अहमदनरला आले होते. पीडितांच्या भेटीनंतर आमदार राणेंनी आमदार जगतापांचा कडक शब्दांत […]
-
राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धेत ड वर्ग महानगरपालिकांमध्ये ‘अहमदनगर मनपा’ तिसरी
‘Ahmednagar’ Municipal Corporation is the third among D Class Municipal Corporations in the entire state : महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शहर सौंदर्यीकरण स्पर्धा 2022 अहमदनगर महानगरपालिकेने (Ahmednagar Municipal Corporation) ड वर्ग महानगरपालिकांच्या गटामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. 20 एप्रिल या नगर विकास दिनाचे औचित्य साधून एनसीपीए येथे झालेल्या भव्य समारंभामध्ये मुख्यमंत्री एकनाथ […]









