- Letsupp »
- western maharashtra
पश्चिम महाराष्ट्र
-
श्रीगोंदा बाजार समितीत नागवडे-पाचपुतेंचे ‘गुळपीठ’
अहमदनगरः नगर जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. त्यात अनेक बाजार समितीमध्ये वेगळीच राजकीय चित्र दिसून येत. त्यात श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून वेगळीच राजकीय गणिते समोर येत आहे. या ठिकाणी नव्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेले राजेंद्र नागवडे व भाजपचे आमदार बबनराव पाचपुते हे एकत्र येणार आहेत. दोघेही येत्या बुधवारी एकत्रित […]
-
नेवासा बाजार समिती निवडणुकीने लक्ष वेधलं, गडाख-घुलेंविरोधात मुरकुटेंनी दंड थोपटले
अहमदनगर : नेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दुरंगी लढत होणार आहे. कारण गडाख-घुले यांच्याविरोधात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दंड थोपटले आहेत. बाजार समिती निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी 117 अर्ज दाखल झाले आहेत. बिनविरोध होणाऱ्या या निवडणूकीत अचानक अखेरीस विरोधकांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक लादल्याची चर्चा सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरेंना कायमच […]
-
राजेंद्र नागवडेंनी राहुल जगताप, शेलारांवर डागली तोफ !
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय जडणघडणीत मागील १५ वर्षात नागवडे कुटुंबीयांनी (Nagwade family) तालुक्यातील नेत्यांना मदत करण्याचे काम केले. मात्र उपकाराची जाण मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना राहिली नाही. त्यामुळं त्यांना त्यांना मदत केली ही घोडचूक झाल्याची खंत व्यक्त करत काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र नागवडे (Rajendra Nagwade) यांनी श्रीगोंदा येथे पत्रकार परिषद घेत तालुक्यातील नेत्यांवर आगपाखड केली. श्रीगोंदा […]
-
Rajan Patil यांनी यंदाही आपला गड राखला; मोहोळ बाजार समिती बिनविरोध
राज्यभरात बाजार समिती निवडणुकीच्या चर्चा होत असताना मोहोळ बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात माजी आमदार राजन पाटील यांना यश आले आहे. त्यामुळे तब्बल ७५ वर्ष एकहाती वरचष्मा असलेल्या मोहोळ (Mohol) बाजार समितीवर राजन पाटील (Rajan Patil) यांनी आपला दबदबा दाखवून दिला आहे. मोहोळ बाजार समितीची स्थापना १९५४ साली झाली तेव्हापासून आजवर राजन पाटील यांच्या परिवाराचेच […]
-
Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार
अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. […]
-
Ahmednagar Crime : नायब तहसीलदारासह चौघांवर जीवघेणा हल्ला…
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हासनापूर शिवारात काल रात्रीच्या सुमारास नायब तहसीलदारांसह चार जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत महसुलचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची […]









