Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाचे […]
Satyajeet Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत घडलेल्या अनपेक्षित घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) पक्षातून निलंबित करण्यात आलेले आ. सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचे संकेत दिले आहेत. तांबे यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत स्पष्ट मत व्यक्त केले. काँग्रेसकडून आपल्याला काही संपर्क साधण्यात आला का? किंवा कुणाशी काही चर्चा झाली का? असा प्रश्न […]
कोल्हापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) आमचेच नेते असल्याचे विधान करत पुन्हा एकदा मोठी गुगली टाकली आहे. पवारांच्या या विधानानं एकीकडे खळबळ माजलेली असून, आजचं विधान म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची मोठा गेम नसून ही ऑलिम्पिकचं असू शकेल अशी खोचक टिप्पणी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त […]
Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. अजित पवार आजही आमच्याच पक्षाचे नेते आहेत. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही, असे पवार आज सकाळी पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता अजित […]
मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार असे त्रिशूळ सरकार अस्तित्वात आले आहे. एकीकडे हे तिन्ही नेते सरकार वेगाने काम करत असल्याचे सांगत असतानाच आगामी लोकसभेत राज्यातील जनता मविआच्या फेव्हरमध्ये असल्याचे समोर आले आहे. यामुळे भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची धाकधूक वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा येतील […]
Chandrashekhar Bawankule : भारताने बुधवारी अवकाशात मोठा इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या चांद्रयान (Chandrayaan 3) उतरवणारा भारत हा जगातील पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचे जगभरातून कौतूक होत आहे. मोदी सरकारचेही काही जण अभिनंदन करत आहेत. हाच धागा पकडून ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) आज मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाने सामनातून केलेल्या […]